Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड अखेर निलंबित

  खानापूर : खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना अखेर निलंबीत करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांच्या बेळगाव येथील राहत्या घरांसह, निपाणी, अकोळ व खानापूर येथील सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची …

Read More »

करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जा : ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा

  बेळगाव : जगात करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. मात्र आम्ही मोजक्याच क्षेत्रात गुरफटलो आहोत. करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जावे. ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे कॉलेजमधूनच मिळायला हवेत असे मत ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा यांनी व्यक्त केले. विश्वभारत सेवा समितीच्या पंडीत नेहरु पीयु कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते या नात्याने ते …

Read More »

विधिज्ज्ञ हरिष साळवे मांडणार सीमाप्रश्नी बाजू; महाराष्ट्र सरकारकडून पाठपुरावा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आंदोलन करताच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आता सीमाप्रश्नाच्या दाव्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे सीमावासीयांची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दाव्याला बळकटी आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून खटला प्रलंबित आहे. या दाव्यात विधिज्ज्ञ …

Read More »

तिरुपती मंदिर लाडू वाद : सीबीआयच्या नेतृत्वाखालील एसआयटीने ४ जणांना केली अटक

  नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या तिरूपती मंदिरातील लाडू प्रसाद वादात विशेष तपासणी पथकाने चार लोकांना अटक केली आहे. तिरूपती लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी असण्याचे प्रकरण समोर आले होते. या नंतर देशभरातील भक्‍तांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक …

Read More »

इंग्लडमधून आलेले फॉरेनर; ठोकला अख्ख्या गावावर दावा!

  पटना : बिहारच्या भोजपूर गावामध्ये अचानक पाच विदेशी व्यक्ती पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी असा दावा की हे आमचंच गाव आहे. गावात अचानक विदेशी लोक पोहोचल्याने तेथील ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसला आहे. ग्रामस्थांनी जेव्हा या लोकांची चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळाले की, हे सर्व लोक मॉरिशसचे पंतप्रधान सर नवीनचंद्र …

Read More »

भारताकडून इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव; मालिका खिशात

  कटक : कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो रोहित शर्मा राहिले, ज्याने ९० चेंडूत ११९ धावांची शानदार आणि संस्मरणीय खेळी केली. त्याच्याशिवाय शुबमन गिलनेही …

Read More »

एरो इंडियाचे उद्यापासून चित्तथरारक प्रदर्शन

  आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस प्रदर्शन बंगळूर : शहरातील येलहंका हवाई तळावर १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या एरोस्पेस प्रदर्शन, एअरो इंडिया २०२५ साठी मंच सज्ज झाला आहे. द्वैवार्षिक एअरो इंडिया शोच्या १५ व्या आवृत्तीत नवीनतम अत्याधुनिक वैमानिक तंत्रज्ञानाचे उद्या (ता. १०) अनावरण केले जाईल. बहुतेक स्वदेशी …

Read More »

अपघातातील मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

  बेळगाव : बेळगावहून कुंभमेळ्यासाठी निघताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेळगावमधील चार जणांचे मृतदेह आज बेळगावात पोहचले. इंदोरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात पोहोचलेले पार्थिव बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी आणि मृतांच्या कुटुंबियांनी स्वीकारले. बेळगावहून सुमारे १८ जण कुंभमेळ्यासाठी रवाना झाले होते. ८ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात कॅन्टर, टीटी आणि दुचाकी यांच्यात साखळी अपघात …

Read More »

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार

  मुंबई : गेल्यात काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आज छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना …

Read More »

मराठी विद्यानिकेतनतर्फे प्रा. सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पि.यू. कॉलेज येथील मराठी विषयाचे प्राध्यापक श्री सुरेश पाटील हे 31 जानेवारी रोजी आपल्या 35 वर्षाच्या प्राध्यापकी सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे त्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या शुभेच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे …

Read More »