Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

कुर्लीत रविवारी ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

  संमेलनाध्यक्ष पदी डॉ. सुभाष आठल्ये निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. …

Read More »

निपाणीला स्वतंत्र रहदारी पोलिस कार्यालय करा

  माजी आमदार काकासाहेब पाटील : गृहमंत्री जी. परमेश्वर यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला यापूर्वीच तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. शहरात तालुका पातळीवरील अनेक कार्यालय असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. याशिवाय शहर आणि उपनगराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर …

Read More »

जिल्हा मागणीसाठी चिकोडीकर रस्त्यावर!

  मानवी साखळी करुन निदर्शने; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी चिकोडीत भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अथणी जिल्ह्याची मागणी योग्य नसून पूर्वीपासून मागणी असलेल्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चिकोडी संपादना स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हा आंदोलन …

Read More »

कुन्नूर कृषी पत्तीन संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दूधगंगा विविधउद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा बोरगाव येथे सत्कार झाला. नूतन पदाधिकाऱ्यांनी बोरगांव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट घेतली. त्याप्रसंगी त्यांचा सत्कार केला. सहकारत्न उत्तम पाटील यांनी, सर्वांच्या सहकार्याने या संघावर आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण …

Read More »

महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखान्याची चौकशी पूर्ण; राजकीय हेतूने भ्रष्टाचाराचे आरोप

  खानापूर : खानापूर भाजपचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखाना तथा लैलावर सहाशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केला होता. त्यानुसार सकाळी दहा वाजल्यापासून निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांनी कारखान्याच्या कार्यालयात सकाळपासून सखोल चौकशी सुरू केली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी …

Read More »

कर्नाटक राज्यात 6237 गावात पाणीटंचाईची शक्यता; मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

  बेळगाव : राज्यातील संभाव्य पाणीटंचाई गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या 6237 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी 24 तासात टँकरने पाणीपुरवठा आणि खाजगी कुपनलिका ताब्यात घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बजावले आहेत. तसेच आंतरराज्य चारा वाहतुकीचे निर्बंधचे आदेश 23 नोव्हेंबरला देण्यात आले आहेत. …

Read More »

‘एल अँड टी’चे काम असमाधानकारक, नगरविकास मंत्र्यांची नाराजी

  बेळगाव : हुबळी-धारवाड, गुलबर्गा आणि बेळगाव महापालिका क्षेत्रात निवासी भागांमध्ये नियमित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कार्पोरेशन एल अँड टी संस्थेकडे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या संस्थेचे काम असमाधानकारक असल्याचे मत, नगरविकास मंत्री बी. एस. सुरेश यांनी व्यक्त केले आहे. जागतिक बँक कर्नाटक …

Read More »

महिलेला विवस्त्र करून मारहाण; न्यू वंटमुरी येथील घटना

  बेळगाव : आपल्या मुलीला पळवून नेले म्हणून त्या मुलाच्या आईला विवस्त्र तसेच मारहाण करुन खांबाला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना न्यू वंटमुरी (ता. बेळगाव) येथे रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या निंद्य कृत्याची दखल गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. या घृणास्पद घटनेप्रकरणी सात …

Read More »

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर 600 कोटी रू.च्या भ्रष्टाचाराचे आरोप

    बेळगाव : खानापूर येथील भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यातील त्यांच्या कंपनीच्या 600 कोटींहून अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर, बेळगावचे सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता ही चौकशी होणार आहे. कारखाना आणि त्यांची कंपनी चालवणारे …

Read More »

राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले : ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भरत पाटणकर

  बेळगाव : राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. वेळोवेळी आपल्या लेखनातून समाजात क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणले. सत्यशोधक विचार समाजात बिंबविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. दुःख मुक्त होण्याचे सुप्न कार्ल मार्क्स, गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर यासह अनेक थोर महामानवानी सांगून गेले आहेत तेच विचार …

Read More »