महाराष्ट्र एकीकरण समितीने आत्तापर्यंत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींपासून विधिमंडळ सदस्य, मंत्री, खासदार, केंद्रीय नेते तसेच अगदी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या देखील भेटी घेऊन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले आहेत आणि ही निवेदन देत असताना त्यामध्ये अभ्यासपूर्ण बाजू मांडण्याचा प्रयत्न समितीच्या शिष्टमंडळाने कायम केला आहे. कोणत्याही …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना नूतन अध्यक्षपदी सुधीर बिर्जे
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना, बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी सुधीर हनुमंतराव बिर्जे यांची तर सेक्रेटरीपदी ज्योतिबा कृष्णा हुंदरे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली सदर बैठकीत नूतन …
Read More »भरधाव ट्रकने बकऱ्यांना चिरडले!
बेळगाव : हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्यांना चिरडले. यामध्ये अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी) हा मेंढपालक आपली मेंढरं घेऊन राष्ट्रीय …
Read More »कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता
बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एसएसएलसी व्याख्यान मालेचा सांगता समारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंडे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मय्याप्पा पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून …
Read More »अखंड महाराष्ट्राचा लढा सीमावासियांचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटी
गीतकार सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : गेली ६५ वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी मराठी भाषिक सीमाभागातील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा गीतामधून १८ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे, सीमाकवी म्हणून प्रसिध्द असलेले रवींद्र पाटील यांनी हे लिहिले असून सुप्रसिध्द संगीतकार शरद गोरे यांनी …
Read More »राज्यातील कावेरी-कृष्णासह 12 नद्यांचे पाणी पिण्यायोग्य नाही!
बंगळुरू : कावेरी आणि कृष्णासह 12 नद्या पिण्यायोग्य नाहीत अर्कावती, काबिनी आणि शिंशा नद्यांचे पाणी वापरासाठी अयोग्य आहे. कावेरी, कृष्णा यासह राज्यातील नद्यांचे पाणी पिण्यापूर्वी विचार करण्याची वेळ आली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 नद्यांच्या विविध भागांतील पाणी गोळा करून केलेल्या चाचणी अहवालाचा विचार केल्यास ही स्थिती स्पष्ट …
Read More »उत्तर मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत भाजप पदाधिकाऱ्यांचे आ. राजू सेठ यांना निवेदन
बेळगाव : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन त्यांना यावर्षी मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत प्रश्न विचारले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विजय कोडगनूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. आपल्या माहितीप्रमाणे मतदारसंघाच्या संदर्भात एकही विकासकामे सुरू झालेली नाहीत, आमदार झाल्यानंतर …
Read More »बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा हरिद्वार गंगा महासभेच्यावतीने विशेष सन्मान
हरिद्वार : भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव आणि बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा आज शनिवारी हरिद्वार येथे श्रीगंगा महासभा वतीने विशेष सन्मानित करण्यात आले. श्रीकांत काकतीकर सह पत्नी हरिद्वार येथे आले असता भारती श्रमजीवी पत्रकार संघ उत्तराखंड पत्रकार संघ, हरिद्वार प्रेस क्लब,तसेच गंगासभेच्या वतीने आज सायंकाळी गंगा आरती …
Read More »जायंट्स 6 फेडरेशनवर लाड, पाटील, हिरेमठ यांची निवड
बेळगाव : राज्यातंर्गत कार्यरत असलेल्या जायंट्स फेडरेशन 6 वर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे माजी अध्यक्ष अनंत लाड, शिवराज पाटील व शिवकुमार हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी युनिट डायरेक्टरपद भुषविलेले अनंत लाड यांना पुन्हा युनिट एक च्या डायरेक्टरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा फेडरेशन …
Read More »‘मतदारांना उत्तर द्या’ अभियानांतर्गत ग्रामीण भाजप मंडळचे मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक सरकारने जनतेला हमी योजनेचे आश्वासन दिले आणि सत्तेत आल्यानंतर ते राज्यात विकासकामे करत नाहीत, अर्थसंकल्पातील पैशाची चर्चा करून जनतेला आश्वासने द्यावीत पण काँग्रेस पक्षाने मोफत योजनेचे आश्वासन दिले आणि आज राज्य सरकार दिवाळखोर झाले आहे, असा आरोप भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला. भारतीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta