बंगळूर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या धजदला आपल्या १९ आमदारांचे संरक्षण करण्याची डोकेदुखी झाली आहे. काँग्रेस नेत्यांच्या ‘ऑपरेशन हस्त’पासून आमदारांना वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व धजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी रणनीती आखत आहेत. हसनच्या रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांना नेऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर …
Read More »Recent Posts
शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात 10 नोव्हेंबरला मोर्चा : खासदार इराण्णा कडाडी
खानापूर : राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवत आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्या दिवशी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे राज्यसभा सदस्य व …
Read More »अवकाळी पावसामुळे खानापूरात भात पिकांचे नुकसान
खानापूर : आज बुधवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच शाळा व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे व नोकरी निमित्त बेळगावला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी व नोकरदार वर्गाने आज दांडी मारून घरीच राहण्याचे पसंद केले. खानापूर तालुक्यात सध्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta