ठाणे : “बेळगाव कुणाच्या बापाच,ते मराठी माणसांच्या हक्काचं” या पुस्तकाचे युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी सातारा येथे भरणाऱ्या ९९ वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आपले गुरूवर्य सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या समोर बेळगाव सीमा प्रश्नावर सातारा येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनात ठोस चर्चा व्हावी. बेळगाव सीमा …
Read More »Recent Posts
महामेळावा खटला सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर
बेळगाव : कर्नाटक सरकारने सुवर्णसौध येथे अधिवेशन घेतले त्याला विरोध म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे २०१७ मध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी घेतली नाही, म्हणून म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी शुक्रवार दि. ३ रोजी येथील जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये होती. मात्र, …
Read More »खडक गल्ली परिसरात दगडफेक
बेळगाव : बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री दोन गटात धार्मिक वाद उसळून दगडफेकीची घटना घडली. दरवर्षी, शनिवारी खुंट आणि जलगार गल्लीमार्गे उरूस मिरवणूक काढण्यात येते. मात्र या वर्षी परवानगीशिवाय मिरवणूक खडक गल्लीत दाखल झाली. या परिसरात कधीही न आलेली मिरवणूक आता का आली आहे? असे काहींनी विचारले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta