Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागातील साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

  “बेळगाव कुणाच्या बापाच.., माझा बाप उद्धवस्त गिरणी कामगार.., जागर वेश्याचा…, बागलकोटची सुगंधा…, प्रेयसी एक आठवण…, लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती….” या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक श्री. अर्जुन विष्णू जाधव यांना शुक्रवार दि. ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मानाचा “साहित्य गौरव पुरस्कार..” हा देऊन सन्मानित ठाणे येथे करण्यात आले आहे. ठाणे …

Read More »

सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान

  बेळगाव : छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र व ‘ऑपरेशन मदत’ यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेल्या सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानांअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून स्वयंसेवक आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, सिंधुदुर्ग येथून …

Read More »

बेळगाव ग्रामीणमध्ये नारळ आणि शपथ!

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निवडणूक प्रचार होत आहे. लिंबू-नारळ इत्यादी वस्तूवर लोकांचा हात ठेवून शपथ घेऊन आतापासूनच मतांची याचना करीत काही राष्ट्रीय पक्षांची लोकं फिरत आहेत. प्रशासनाने याच्यावर कार्यवाही करून संबंधितांवर कडक शासन करावे. अन्यथा लोकांनी संतप्त होऊन चुकीचे पाऊल …

Read More »