बोरगाव येथे ‘अरिहंत’तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी : शैक्षणिक जीवनात दहावी परीक्षा ही महत्त्वाची आहे. हे ओळखून विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी गोंधळात राहून अभ्यासाबाबत तणाव वाढून घेतात. त्यामुळे परीक्षेचे नियोजन बिघडते. तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावे व आपले ध्येय निश्चित ठरवून पुढील करिअरच्या …
Read More »Recent Posts
उन्हाळा सुरू खानापूरात शहाळ्याना वाढती मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशी खानापूर तालुक्याची ख्याती आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची प्रसिद्धी सर्वाहुन वेगळी आहे. नुकताच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाचे चटके खानापूर शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे आता खानापूर शहरात शहाळे …
Read More »शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन मुंबई: ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta