निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्यासाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात 10 महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी (ता.27) भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात आला. आक्रमक झालेल्या झालेल्या …
Read More »Recent Posts
विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी बारवाड मार्गावर विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकाराची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृत गव्यावर अंत्यसंस्कारही केला. सदर गवा काल मध्यरात्री मृत्युमुखी पडला असावा असा कयास आहे. कणकुंबी येथून पारवाड गावाला वीज पुरवठा …
Read More »दसरा, नवरात्रोत्सवासाठी अतिरीक्त बससेवा
बेळगाव : नवरात्रोत्सव आणि दसर्या सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची आंतर राज्य आणि जिल्हा अंतर्गत ये-जा वाढणार असल्यामुळे या काळात अतिरीक्त 300 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहन महामंडळास मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta