बेळगाव : आपली काव्यरचना सादर करून त्यांनी सर्व कवीना दर्जेदार कविता लिहिण्याचे आव्हानेही केले. काव्य हे समाजमनाचे, वास्तवाचे, वेदनांचे, दुखांचे, आनंदाचे असते. त्या आपल्या भावना प्रतिभेच्या जोरावर ती व्यतीत केल्या पाहिजेत एक सुंदर काव्य निर्मिती करता आली पाहिजेत आणि कविला भावविश्व साकारता आले पाहिजेत. असे वणी यवतमाळ येथील कवी आनंद …
Read More »Recent Posts
मीराबाई चानूला प्रसाद होमिओफार्माकडून मदत
बेळगाव : लाकडे गोळा करून संघर्ष करत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी मीराबाई चानु हिला सरकारकडून मदत मिळतच आहे. बेळगावातील एका फार्मसी चालवणाऱ्या युवकाने देखील मदत देऊ करत अभिनंदन केले आहे. बेळगाव येथील प्रसाद होमिओफार्माचेप्रसाद घाडी यांनी पंतप्रधान कार्यालयाद्वारे पाच हजारांची मदत देऊन मीराबाई चानू हिचे अभिनंदन केले आहे. भारतात गरिबीतून संघर्षातून …
Read More »गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी
लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक आहे. मात्र, गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमका कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. तरी, कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta