खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड दहावीच्या परीक्षा केंद्रावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी भेट देऊन पाहणी केली.तालुक्यात पहिल्या दिवशी ४२१४ विद्यार्थी पैकी केवळ सहा विद्यार्थी गैर हजर होते. तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तर ३७१ परीक्षा खोल्याचे आयोजन करण्यात आले.या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ …
Read More »Recent Posts
मुसळधार पावसामुळे खानापूरात घरे कोसळली
खानापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर वाढत आहे. सतत मुसळधार पाऊस. गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यात जुन्या घरांच्या भिंती कोसळुन लाखाचे नुकसान होत आहे.खानापूर शहरातील भट्ट गल्लीतील रणजित जाधव व श्री. कितूर यांच्या घराच्या भिंती नुकताच मुसळधार पावसाने कोसळुन लाखोचे नुकसान झाले.यावेळी संबंधित खात्याकडून …
Read More »रोजगार हमी कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही : सुनील जाधव
बेळगाव : ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्य सृष्टीने नटलेला भाग. परंतु ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी, कुपोषणसह आधी गंभीर समस्या आणि स्थलांतर या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या. परंतु प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलानमध्ये कमालीचे बदल घडवले आहे. ग्रामीण भागातील महिला रोजगार कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta