Saturday , July 27 2024
Breaking News

मुसळधार पावसामुळे खानापूरात घरे कोसळली

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर वाढत आहे. सतत मुसळधार पाऊस. गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यात जुन्या घरांच्या भिंती कोसळुन लाखाचे नुकसान होत आहे.
खानापूर शहरातील भट्ट गल्लीतील रणजित जाधव व श्री. कितूर यांच्या घराच्या भिंती नुकताच मुसळधार पावसाने कोसळुन लाखोचे नुकसान झाले.
यावेळी संबंधित खात्याकडून नुकसानग्रस्थाना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
तेव्हा तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *