नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. कोराना रुग्णांना पूर्वी वाफ घ्यायचा सल्ला देण्यात येत होता. मात्र, आता …
Read More »Recent Posts
येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य
येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर नाल्याच्या बाजूला गावातील हेअर सलून व इतर व्यावसायिकांनी कचरा टाकल्याने गावात प्रवेश करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कचऱ्याची उचल करावी, अशी गावकऱ्यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.कोविडच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलेले असताना येळ्ळूर गावच्या वेशीतील हे घाणीचे साम्राज्य असलेले विदारक …
Read More »खानापूर तीन दिवसाच्या लाॅकडाऊननंतर गजबजले
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर तीन दिवसाच्या कडक लाॅकडाऊननंतर पुन्हा गजबजले. सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने सरकाराने राज्यात शुक्रवारी ते रविवारी असे तीन दिवस लाॅकडाऊन पार पडले. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून खानापूर शहरात नागरिकांनीएकच गर्दी केली. जो तो कामानिमित्त दुचाकीसह सोबतीला एक व्यक्ती घेऊन बाजारात हजर यामुळे पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला वाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta