नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी वाटपाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात …
Read More »Recent Posts
केदनूरचे सुपुत्र नारायण पाटील यांना मानद डॉक्टरेट बहाल…
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील केदनूर गावातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन स्वतःची एक ओळख निर्माण करून यशाची शिखरे पदाक्रांत करीत विविध बहुमान मिळवणाऱ्या नारायण लक्ष्मण पाटील यांना इंटरनॅशनल ह्युमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीकडून त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. आजपर्यंत अनेक संस्थाना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच …
Read More »बळ्ळारी नाला अडकला आश्वासनाच्या गर्तेत!
बेळगाव : बहुचर्चित असा बळ्ळारी नाला वडगाव, शहापूर परिसरातील शेतकऱ्यांना शापच ठरला आहे. वारंवार मागणी करून देखील बळ्ळारी नाल्याची सफाई करण्याकडे प्रशासनाचे जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकवेळी नव्याने आलेले सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतात मात्र बळ्ळारी नाल्यासंदर्भात आखण्यात आलेली योजना ही नेहमी कागदावरच राहते. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta