मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. अपात्रतेची याचिका दाखल …
Read More »राज्याचा अर्थसंकल्प दिशाहीन : डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली. सिद्धरामय्या म्हणाले की, आमचा मंत्र ‘सर्वांसाठी समान वाटा, सर्वांना समान अधिकार’ आहे. विकास आणि सामाजिक न्यायासाठी अर्थसंकल्प मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. हे हास्यास्पद आहे. …
Read More »सराफ गल्ली श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम भक्तिभावाने साजरा
बेळगाव : सराफ गल्ली, शहापूर येथील मराठा पंच कमिटीतर्फे आयोजित श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सराफ गल्ली कोपऱ्यापासून काल सायंकाळी श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये मराठा पंच कमिटीचे सदस्य …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
बेळगाव : बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ३० ते ३५ हजार नुकसान भरपाई द्यावी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधी ठेवावा, बेळगावात बायपास किंवा रिंगरोडऐवजी उड्डाणपूल बांधण्यात यासह विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हा शेतकरी संघटनेसह इतर संघटनांच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना विविध मागण्यांचे …
Read More »रामपूरच्या शर्यतीत दानोळीची बैलजोडी प्रथम
महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजन : मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजित दुबैली गाड्यांच्या शर्यतीत दानोळीच्या अमोल पोवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे १० आजाराचे बक्षिस पटकाविले. तर बंडा हवालदार-तळदगे व विक्रम शेटे- अक्कोळ यांच्या बैल गाडीने अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांकाची …
Read More »ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक
नवी दिल्ली : ओदिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या आरोपींमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सीनियर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात …
Read More »कर्नाटक राज्याचे अर्थसंकल्प जनहिताचे : राजेंद्र पवार वडर
निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापण होऊन महिना लोटला नाही. इतक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेले अर्थ संकल्प हे योग्य आणि जनसामान्य जनतेचा विचार करून मांडण्यात आलेले आहे. या अर्थ संकल्पआत कष्टकरी, शेतकरी, गोर गरीब आणि जनसामान्य जनतेचा विचार करून अर्थ संकल्प सादर करण्यात आले आहे. तो अर्थसंकल्प सर्वांनाच …
Read More »बस्तवाड हायस्कूल येथे कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूल येथे कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि मराठा मंडळ विश्वस्त कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र मोदकेकर हे होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कैलासवासी सुवर्णाताई मोदगेकर फोटो पूजन नगरसेवक शिवाजी …
Read More »महिलांमध्ये अशक्याचे शक्य करण्याची शक्ती : सुधा भातकांडे
कडोलकर गल्लीत फॅशन ट्रेंड्स ब्युटिकच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन बेळगाव : महिलांनी स्वतःहून ठरवले तर, कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. घरदार सांभाळून स्वतःचे कौशल्यावर त्या पुढं येतात. याच उदाहरण आपणा समोर आहे. इतर महिलांनी खटावकर यांचा आदर्श घेऊन पुढं वाटचाल करावी, असे मत सुधा भातकांडे यांनी व्यक्त केले. हिंडलग्यात कार्यरत …
Read More »खानापूरसह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच; कणकुंबीत ५८.४ मी. मी. पावसाची नोंद
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात पावसाला उशीरा सुरूवात झाली. जुन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भात पेरण्या वेळेत झाल्या नाहीत. भात उगवण योग्य झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणी संकट आले. काही भागात भात लागवडीसाठीची तयारी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात पावसाने तुरळक सुरूवात केली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta