Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ६ ठार, १६ जखमी

  बेळगाव :  बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण ठार झाले आहेत. 4 जानेवारीच्या मध्यरात्री हा अपघात झाला असून हे सर्वजण साैंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होते. रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील हनुमाव्वा म्यागाडी (25), दीपा (31), सविता (17), सुप्रीता (11), मारुती (42) आणि …

Read More »

“आपणच रचिले आपले सरण”

  खानापूर : बेळगाव, बागलकोट, धारवाड गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देऊन एक प्रकारे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट केंद्र व कर्नाटक राज्य भाजपा सरकारने घातला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खानापूर तालुक्यातील जनतेला कोणत्या पद्धतीचा धोका निर्माण होणार आहे याचा अभ्यास न करता …

Read More »

दागिना सापडला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्याचे आवाहन

  सुरेश देसाई, माजी नगरसेवक अनिल पाटील व उमा शंकर देसाई यांचा प्रामाणिकपणा; घेऊन जाण्यासाठी यांनी केले आवाहन बेळगाव : मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प आवारात बुधवार दिनांक 04/1/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे. सोन्याचा दागिना कोणाचा हरवलेला आहे ते पाहून त्या दागिन्याची ओळख …

Read More »

दुष्काळग्रस्त भागाला कळसा- भांडूरा ‘जलामृत’; केंद्र सरकारचा धाडसी निर्णय : डॉ. सोनाली सरनोबत

  भाजपचे जनतेच्या वतीने आभार खानापूर : केंद्रातील भाजप सरकारने अनेक दशकांपासून रखडलेल्या बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडूरा प्रकल्पाला मंजुरी देऊन धाडसी पाऊल उचलले आहे. केंद्रीय जल आयोगाने 29 डिसेंबर रोजी कर्नाटकने सादर केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. महादाई नदीचा 2.18 TMC …

Read More »

लक्ष्मी मैदानावर नावगोबा यात्रा भरविण्याचे निश्चित : आमदार ऍड. अनिल बेनके

  बेळगाव : शहर देवस्थान मंडळाच्या नावगोबा यात्रेच्या जागेचा स्मार्ट सिटीच्या कामामुळे के.एस.आर.टी.सी.ने जागेचा विकास केला. शंभर वर्षांपासून त्या जागेचा विविध यात्रेसाठी वापर होतो. डिफेन्स लँड म्हणून आहे ती यात्रेसाठी देण्यात येते. याबाबत के.एस.आर.टी.सी. ने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शिवाजीनगर पेट्रोल पंपच्या समोरील जागा मंजूर करण्यात आली. एकूण 34 गुंठ्या …

Read More »

रस्ते, गटारांसारख्या ‘छोट्या गोष्टीं’ ऐवजी ‘लव्ह जिहाद’ला महत्त्व द्या : नलिनकुमार कटील

  बेंगळुरू : कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी कर्नाटकच्या लोकांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रस्ते, नाले आणि इतर छोट्या मुद्द्यांऐवजी लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. मंगळुरुमधील ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना …

Read More »

काँग्रेसचे “भाजप हटाव” आंदोलन 11 जानेवारीला

    बेळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी 11 जानेवारीला बेळगावच्या वीरसौध येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसची बस यात्रा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री बसवराज रायरेड्डी यांनी आज बेळगावात ही माहिती दिली. बुधवारी शहरातील काँग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री बसवराज रायरेड्डी …

Read More »

बेळगावात चोरट्यांकडून दिवसाढवळ्या 5 लाखावर डल्ला

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगावात चोरट्यांनी दोन दिवसापूर्वी नेहरू नगर, मच्छे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे घरफोडी केल्यानंतर आज भरदिवसा चोरट्यांनी शहरातील आझाद गल्ली येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला. हरचंद प्रजापत हे व्यापारी असून आझाद गल्ली, बेळगाव येथील एका इमारतीच्या दुसऱ्या …

Read More »

उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त

  मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता १०.२० कोटींची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे …

Read More »

शेतकऱ्याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी

  माजी खासदार रमेश कत्ती : कोगनोळीत पिकेपीएस संस्थेचे उद्घाटन कोगनोळी : आपल्याला राजकारणात येण्यासाठी कोगनोळी गावची फार मोठी मदत आहे. कोगनोळी येथील शेतकऱ्यांचे 1 कोटी 85 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे. देशाला मजबूत स्थितीत आणणारा शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत कोणत्याही संस्थेचा एक रुपयाही बुडवलेला नाही. शेतकरी वर्गाची …

Read More »