मुंबई : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभागाने कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातून बेळगावला जाणार्या बसेस तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबादच्या दौंड गावात मराठी संघटनेने आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातील परिवहन बसेसवर काळी शाई लावण्यात आली असून, खबरदारीचा …
Read More »कर्नाटकातील फरार आरोपी वनविभागाच्या ताब्यात
मालवण : कर्नाटक राज्यातील वेगवगेळ्या गुन्ह्यातील आरोपी कमलाकर नाईक (रा. शिराली, ता भटकळ, जि. उत्तर कर्नाटक) या फरार सराईत आरोपीला अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र कुडाळ व कर्नाटकातील मानकीच्या वनपरिक्षेत्र टीमने संयुक्त कारवाई करत कातवड (ता. मालवण) येथून ताब्यात घेतले. शासकीय जंगलातील मौल्यवान साग वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याने त्याच्यावर भारतीय …
Read More »कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्माई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती …
Read More »कर्नाटकच्या बसला फासले काळे!
बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद पुणे जिल्ह्यातील दौंड येथे उमटलेत. महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याची दरपोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. दौंड येथील मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासून “जय महाराष्ट्र” असा मजकूर …
Read More »श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित …
Read More »खानापूरात तिकिटासाठी “पाकीट”
खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाकडून निरीक्षक टीम म्हणून आलो आहोत. उमेदवार निवडीसाठी आम्ही तुम्हाला तिकीट मिळवून देतो तुम्ही आमचे हात ओले करा, अशाप्रकाचे साटेलोटे खानापूर तालुक्यात होत असल्याची चर्चा सध्या खानापूरात रंगली आहे. कोणता उमेदवार किती ताकदवर आहे याचा सर्व्हे करण्यासाठी आम्ही निरीक्षक म्हणून आलो आहोत …
Read More »कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. आमचा भाग आम्हाला मिळणारच आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबरोबरोबरच पक्षाचा …
Read More »हेब्बाळ ग्रा. पं. पीडीओ आरती अंगडी यांची मनमानी
तालुका पंचायतीचे ईओना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या पीडीओ आरती आंगडी याची मनमानी होत असुन सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जी प्रमाणे कामे करत असून अशा पीडीओ अधिकाऱ्यांची त्वरीत बदली करावी, अशा मागणीचे निवेदन हेब्बाळ ग्रा पं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्याच्या वतीने तालुका पंचायतीचे ईओ अधिकाऱ्यांना …
Read More »मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील रस्त्याच्या कामानिमित्त शनिवार, रविवार वाहतूक बंद
खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वेगेटवर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शनिवारी व रविवारी खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम …
Read More »भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वर सप्त सुरांचे.. नाद भजनाचे’ ही भव्य भजन गायन स्पर्धा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. भजन स्पर्धेचे प्रथम क्रमांकसह विजेतेपद कोल्हापूरच्या पेठ वडगाव येथील श्री माऊली भजनी मंडळाने पटकावले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta