रस्ते जलमय, अनेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये पाणी, यलो अलर्ट जारी बंगळूर : राजधानी बंगळुरमध्ये रविवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गार्डन सिटी अक्षरशः हादरली आहे. बहुतांश भागात पाणी तुंबले असून रस्ते जलमय झाले आहेत. अवघ्या २४ तासांत सुमारे ८३ मिमी पाऊस पडला, जो २०१४ नंतरचा सर्वाधिक पाऊस आहे, असे केंद्रीय …
Read More »निडसोसी मठाचा महादासोह भक्तीमय वातावरणात साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाचा महादासोह सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महादासोह सोहळ्याची सुरुवात श्रीमन्निरंजन. जगद्गुरू श्री दुरदुंडीश्वर महाशिवयोगीच्या उत्सव मूर्तीच्या पालखी महोत्सवाने करण्यात आली. प्रसाद पूजा मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी केली. यावेळी कोडीमठाचे डॉ. शिवानंद राजयोगेंद्र महास्वामीजी, डॉ. मल्लीकार्जुन महास्वामीजी …
Read More »संकेश्वरात घरातील बाप्पांना भावपूर्ण निरोप…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील घरातील गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत पालिकेने उभारलेल्या कुत्रिम कुंडात, हौदात श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता घरांतील गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली दिसली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन मिरवणुका …
Read More »सुळगा (हिं) येथे दोघांचा शॉक लागून जागीच मृत्यू
बेळगाव : नव्याने बांधण्यात येत असलेल्या घरावर पत्रे घरावर चढवत असताना विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सूळगा (हिंडलगा) येथे ही घटना घडली आहे. विनायक कृष्णा कलखांबकर (वय 24, रा. सूळगा (हिं)), विलास गोपाळ अगसगेकर (वय 57, रा. …
Read More »शिक्षक हा समाजाचा कणा आहे : डाॅ. मिसाळे
खानापूर (प्रतिनिधी) : समाजाला सुधारण्याचे काम केवळ शिक्षकच करतो. म्हणून शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शिक्षकांनी मुलांना शिक्षणाबरोबरच समाजात कसे राहावे याचे नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्याचा नेहमीच समाजाने आदर करावा, असे मत डॉ. डी. एन. मिसाळे व्यक्त केले. शंभोलींग शिवाचाया महास्वामी हिरेमन्नोळी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर तहसीलदार …
Read More »सातनाळी पुलाची पुनर्बांधणी करावी
सातनाळी ता. खानापूर ग्रामस्थांच्या वतीने खानापूर समितीच्या नेत्यांनी केली मागणी खानापूर : पांढऱ्या नदीवरील सातनाळी गावाला जोडणारा संपर्क पुल पांढऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला यामुळे सातनाळी गावचा संपर्क तुटला. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा संपर्क पुल उभारण्यात आला होता. निष्कृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले. …
Read More »लखनौमध्ये हॉटेलला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळी आग लागली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने, खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन …
Read More »संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी …
Read More »भक्ताला सेवा देण्यास विलंब; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड
तामिळनाडू : तिरुपती मंदिर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती मंदिराला भोवला आहे. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी 14 वर्षे वाट पाहायला लावल्याने तिरुपती मंदिराला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूच्या सलेम इथल्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ’…अन्यथा 50 लाख रुपये …
Read More »नेगीनहाळ मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ येथील गुरु मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी, अधिवक्ता आणि बसवांचे अनुयायी यांनी आत्महत्या केली आहे. श्री मुरुगाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, दोन महिला एका ऑडिओमध्ये बोलल्या ज्यात त्यांनी त्याचे नाव वापरून मुलींशी अनैतिक संबंध ठेवल्याबद्दल सांगितले, जे व्हायरल झाले. तसेच, मुरुघ शरण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta