Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 2 टप्प्यात मतदान, 8 डिसेंबरला मतमोजणी

  नवी दिल्ली : गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे कारखानदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : सन २०२१-२२ गळीत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा. चालू गळीत हंगामातील ऊसाचा दर जाहीर करूनच यंदाचा हंगाम सुरू करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे राज्याध्यक्ष चुनापा पुजारी, चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली कारखानदारांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, …

Read More »

दोड्डहोसुरात माजी ग्रा. पं. सदस्याकडून स्वखर्चाने स्मशानभूमीचे सपाटीकरण

  खानापूर (प्रतिनिधी) : दोड्डहोसुर (ता. खानापूर) गावाला स्मशानभूमीची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावत आहे. याची दखल घेत गावापासून जवळ असलेल्या डोंगरातील दीड एकर गावठाणात माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांनी स्वखर्चातून १० तास जेसीबीच्या सहाय्याने जमिन सपाटीकरण करून स्मशानभूमीची व्यवस्था केली. यावेळी माजी मुख्याध्यापक एन. एम. पाटील यांनी या …

Read More »

कौलापूरवाड्यात पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : कौलापूरवाड्यात (ता. खानापूर) येत्या कार्तिकी वारी रोजी दीड दिवसाचा पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम बुधवारी दि. २ रोजी पार पडला. पहिल्यांदाच कौलापूरवाड्यात दीड दिवसाचा पारायण सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याला खानापूर तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार, अशी माहिती खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू …

Read More »

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई 9 नोव्हेंबर रोजी खानापूरात

  खानापूर (तानाजी गोरल) : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची 9 नोव्हेंबर रोजी खानापूर जांबोटी क्रॉस येथील श्री मलप्रभा क्रीडांगणावर भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा होणार व राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार असून त्या संबंधी चर्चा करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी बैठकीला मार्गदर्शन …

Read More »

युद्ध, कोविड असूनही भारतात विक्रमी गुंतवणूक

  पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगळूरातील गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन बंगळूर : युद्ध आणि कोविड महामारीचे परिणाम असूनही जग भारताकडे पाहत आहे. देश विक्रमी गुंतवणूक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२’ या बंगळूरातील जागतिक गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. या …

Read More »

छ. शिवरायांच्या मूर्तीची बिजगर्णीत आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

  बेळगाव : सोमवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी गावात छ. शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धारीत मूर्तीची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रपुरुष हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत तर त्यांच्या मूर्ती भावी पिढीसाठी वंदनीय आहेत. अशा राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी …

Read More »

काळ्या दिनाच्या सभेत शुभम शेळकेची मुक्ताफळे!

  बेळगाव : काळ्या दिनाच्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे परंपरेनुसार जाहीर सभा घेण्यात आली. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे चालू होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर सभेचा समारोप लवकर करायचे असे ठरले होते, मात्र उपस्थितांच्या निष्ठेचा अपमान करत “मीच काय तो एकटा …

Read More »

महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी चळवळ

माजी मंत्री सतीश जारकीहोळी : मानव बंधुत्व वेदिकेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : देश आणि राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज त्यांचे विचार संपवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून गेल्या …

Read More »

काळा दिन संपूर्ण महाराष्ट्रात पाळला पाहिजे : माजी आमदार के. पी. पाटील

  बेळगाव : काळा दिन हा फक्त सीमाभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून विधिमंडळात ठराव मांडणे आणि भाषण करणे इतकेच महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नांकडे गांभीर्याने पहात नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारला झोपेतून जागे करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य राधानगरीचे माजी आमदार …

Read More »