Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

पूरामुळे राज्याचे ७,६४७ कोटीचे नुकसान; १०१२.५ कोटीची केंद्राकडे मागणी

  बंगळूर : कर्नाटक सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ७,६४७.१३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड मार्गदर्शक तत्त्वांनुसार नुकसान भरपाई म्हणून १०१२.५ कोटी रुपये देण्याची आणि पुरामुळे राज्याला झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक नियुक्त करण्याची सरकारने केंद्राकडे मागणी …

Read More »

हुक्केरीच्या आखाड्यासाठी मातब्बरांच्या नावाची चर्चा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक सात-आठ महिन्यांत होत असल्याने आतापासूनच अनेक मातब्बर नेते तयारीला लागलेले दिसताहेत. हुक्केरी विधानसभा निवडणुकीत मंत्री उमेश कत्तीं विरोधात काॅंग्रेसचे माजी मंत्री ए. बी. पाटील लढत देणार असल्याची चर्चा सुरु असताना आता यमकनमर्डीचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव देखील …

Read More »

शिवनंदा संघाने कला संस्कृती जपली : गुरुदेव हुलेपण्णावरमठ

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघाने ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक गुरुदेव हुलेपण्णावरमठ यांनी सांगितले. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभा मंडप येथे आयोजित कर्नाटक सांस्कृतिक महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघातर्फे महोत्सवाचे …

Read More »

निपाणी विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे सहा नावे पक्षश्रेष्ठीकडे

काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची माहिती : पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम निपाणी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निपाणी मतदारसंघातून सहा उमेदवारांची यादी काँग्रेसतर्फे पक्षश्रेष्ठींना माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याशी दोन वेळा चर्चा करून पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आली …

Read More »

बरगाव पिडीओंसह ता. पं. कडून सीईओंच्या आदेशाचे उल्लंघन

  खानापूर (विनायक कुंभार) : बरगाव ग्रा. पं. चे कर वसुलीदार रामलिंग रुद्राप्पा पाटील आणि लिपिक गावडू विठोबा पाटील यांनी खोट्या कर पावत्या वापरून कर वसुली, खोट्या सह्या करून नाहरकत पत्र दिले होते, या प्रकरणासंदर्भात सदस्या पद्मश्री पाटील यांनी १६ मे रोजी पुराव्यानिशी जि. पं. सीईओंकडे कारवाईची मागणी केली होती. …

Read More »

खानापूरातील पर्यटन स्थळांना विकासाची आतुरता

खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला जांबोटी, कणकुंबी परिसर आहे. पर्यटनाचा खजिना असूनही आतापर्यंत दुर्लक्षितच आहे. येथील स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. अशी स्थळे विकसित करून पर्यटकापर्यंत पोहोचविल्यास शासनाच्या महसुलात नक्कीच वाढ होणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पण …

Read More »

आता नोव्हेंबरमध्ये सीमाप्रश्नी सुनावणी!

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आता नोव्हेंबर महिन्यात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (30 ऑगस्ट) बेळगाव सीमाप्रश्नी सुनावणी झाली. त्यावेळी कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्री सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात वकील राकेश द्विवेदी आणि शिवाजीराव …

Read More »

माणिकवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन….

  खानापूर : के. एल. ई. तांत्रिक महाविद्यालय बेळगाव आणि प्रा. शंकर आप्पाणा गावडा, सौ. प्रिती परशराम गोरल, ग्रा. पं. सदस्य माणिकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे प्रमुख श्री. विठ्ठलराव सोमाना हलगेकर, प्रमुख अतिथी म्हणून म. ए. समितीचे नेते …

Read More »

अडीच हजार नारळापासून साकारली गणेश मूर्ती

महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळ:  आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी : येथील महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळांचे यंदा ५१ वे वर्ष आहे. त्यानिमित्त बुधवारपासून (ता.३१) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी अडीच हजार नारळापासून सात दिवस मेहनत घेऊन ११ फुट गणेश मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती यावर्षीचे खास आकर्षण ठरली …

Read More »

आज तब्बल पाच वर्षांनंतर सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

  नवी दिल्ली : स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सीमेवरील बेळगाव, निपाणीसह अनेक भाग हा मराठी भाषिकांचं प्राबल्य असणारा आहे. त्यामुळे हे भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी तेथील नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आज जवळपास पाच वर्षांनंतर बेळगावच्या मुद्द्यावर सर्वोच्च …

Read More »