Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

ऊस दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू

  राजू पोवार : पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांना अटक निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, पूर परिस्थिती, कोरोना आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक कारखाने सुरू …

Read More »

कणकुंबीनजीक गोवा बनावटीची दारू जप्त

  खानापूर : गोवा राज्यातून आणण्यात येत असलेली गोवा बनावटीची 909 लीटर अवैध दारू जप्त करण्यात अबकारी विभागाला यश आले असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील कणकुंबीनजीक अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री धाड घालून ही कारवाई केली. या कारवाईत टाटा …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते कृषी अवजारांचे वाटप

  बेळगाव : कृषी क्षेत्र बळकट झाले तरच देशाचा विकास शक्य आहे. याबाबत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते आज बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील एकूण 19 लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अवजारांचे वाटप …

Read More »

कर्नाटकात आणखी एका स्वामीजींची आत्महत्या

  बेंगलोर : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात एका स्वामीजींनी आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच आणखी एका स्वामीजींनी भर दिवाळीतच आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचुगल बंडेमठ येथील श्री बसवलिंग स्वामीजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या खोलीच्या खिडकीला गळफास लावून …

Read More »

चन्नम्मा कित्तूर उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक

  बेळगाव : कित्तूर येथे आयोजित चन्नम्मा कित्तूर उत्सव-2022 ला आज भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. कित्तूर कलमठचे राजयोगिंद्र स्वामीजी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बेंगळुरूपासून संपूर्ण राज्याचा प्रवास करून बैलहोंगल येथील चन्नम्मा समाधी येथून आलेल्या वीरज्योतीचे कित्तूर शहरातील चन्नम्मा चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, …

Read More »

घाटगे-पाटील इंडस्ट्रीजला ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार

  निपाणी (वार्ता) : घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने संरक्षण मंत्रालयासाठी बनविलेल्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार देण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या इंडो एक्स्पो प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

महामार्ग रुंदीकरण; शेतकरी संभ्रम अवस्थेत

  पंकज पाटील : रुंदीकरणाची माहिती शेतकर्‍यांना द्यावी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. लगतच असणार्‍या टोल नाक्याजवळ शेतकर्‍यांच्या शेती जमिनी आहेत. रुंदीकरण सुरू असल्याने येथील शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नोटीसा बजावण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्या पाठीमागे महामार्गाची रुंदीकरण, होणारे ब्रिज याबद्दलची माहिती …

Read More »

निट्टूरात खुल्या भजनी स्पर्धा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूरात (ता. खानापूर) येथे खास दीपावलीच्या निमित्ताने वारकरी भजनी मंडळ, पंच मंडळी व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने रविवारी दि. 23 रोजी सायंकाळी खुल्या संगीत भजनी स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर को-ऑप. बँकेचे संचालक ह. भ. प. श्री. अशोक नार्वेकर हे होते. संगीत भजनी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या …

Read More »

रिंग रोडला प्रखर विरोध; येळ्ळूरवासियांचा निर्धार

  बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव परिसरातील सुपीक जमिनीतून ‘रिंग रोड’ करण्याचा जो घाट घातला आहे. शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी संपादनाद्वारे रिंग रोडच्या माध्यमातून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे कृत्य सरकार करत आहे. यासाठी येळ्ळूरची जनतेतर्फे सरकारच्या या कृत्याला प्रखर विरोध करण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आला. …

Read More »

खानापूर येथील नुतन बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येणार्‍या बसस्थानकाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या विटा वापरण्यात येत असल्याने तालुक्याचे भूषण ठरणारे बसस्थानक कुचकामी ठरणार असल्याचे मत खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर बोलताना व्यक्त केले. नुकताच खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी …

Read More »