Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

क्लिक-वेणुग्रामतर्फे उत्कृष्ट गणपती मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न

बेळगाव : क्लिक-वेणुग्रामतर्फे उत्कृष्ट गणपती मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा व उत्कृष्ट संयोजन अशा पहिल्याच स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. देशा बाहेरचे व अंतर्गत शत्रू स्प्लीट-हिंदुस्थान म्हणजे देशाचे तुकडे करण्याच्या प्रयत्नात असतांना बेळगावच्या आठ युवा-मंडळीनी क्लिक-वेणुग्राम हा बेळगावसह देश जोडण्याचा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देऊन स्तुती करण्यात आली. …

Read More »

काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष : मुख्यमंत्री बोम्माई

हुबळी : माझा पक्ष हा देशभक्तीने भारलेला पक्ष आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष आहे, काँग्रेसची देशभक्ती ही तालिबान सारखी आहे, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे. हुबळीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला आहे. मुलांना उत्तम शिक्षण देणे, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे …

Read More »

पर्यटन स्थळावरील बंदी हटवली

सार्वजनिक कार्यक्रमासाठी चारशे जण बेळगाव : बेळगाव जिल्हा आपत्ती निवारण समितीच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी नवीन कोविड मार्गदर्शक सूची लागू केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी 400 लोकांना एकत्रित येण्यासाठी अनुमती दिली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी याबाबत नवीन आदेश काढला आहे. बेळगावात वाढत्या कोरोना रुग्णावर नियंत्रण आणण्यासाठी …

Read More »

भारत बंदला चंदगडात उत्स्फूर्त प्रतिसाद….

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार ठिकठिकाणी भारत बंदला प्रतिसाद देत चंदगड येथे …

Read More »

‘भारत बंद’ला बेळगावात संमिश्र प्रतिसाद!

पोलीस व आंदोलनकर्त्यात खडाजंगी; 50-60 जणांना अटक बेळगाव : केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देताना कळसा-भांडुरा होराट समिती, कर्नाटक राज्य रयत संघ आदी विविध शेतकरी संघटनांनी आज शहरात आंदोलन छेडले. आज सोमवारी छेडलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनास बेळगावात संमिश्र प्रतिसाद …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अजुनही अन्याय सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अन्याय सुरूच आहे. जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी मोठ्या कष्टाने वर्गणी काढून लोकप्रितिनीधींच्या सहकार्याने गाळे उभारण्यासाठी सुरूवात केली. परंतु गाळे पूर्ण उभारण्याआधीच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकार्‍यांनी चक्क गाळे काढण्यासाठी जीसीबी लावली. मात्र लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांना समज देऊन गाळे काढण्यासाठी रोखले …

Read More »

अन्याय सहन करून दिलेले शिक्षण प्रेरणादायी

अशोक भटकर : निपाणीत आदर्श शिक्षकांचा गौरव निपाणी : सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी अंगावरती चिखल, माती, शेण अंगावरती टाकून एका नवीन युगांताची सुरुवात करणारी एका उज्वल पिढी घडवणारी कार्य करणारी माता म्हणजे सावित्रीबाई फुले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर यांनी केले. येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी …

Read More »

हदनाळ-कागल बस सेवा सुरू करण्याची मागणी

कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यावतीने कागल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापक योगेश सनगर यांना त्वरित बस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. कोरोना काळामध्ये गेल्या दीड वर्षा पासून आज पर्यंत या भागांमधील आंतरराज्य बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा कॉलेजेस सुरू …

Read More »

कोगनोळी शेतकर्‍यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करु : प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगन्नावर

प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांची उपस्थिती : कोगनोळी फाट्याला भेट कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रुंदीकरण होणार असून कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. यामुळे येथील शेतकर्‍यांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. येथील शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांनी टोल नाका शेजारी असणारी गायरान जमीन दाखवली आहे. यासर्व गोष्टीची …

Read More »

शेतकर्‍यावरील अन्यायाबाबत धर्मवीर संभाजी चौकात ठीय्या!

निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्‍यासाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात 10 महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी (ता.27) भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात आला. आक्रमक झालेल्या झालेल्या …

Read More »