Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

भारताची महिला बॉक्सर नीतू घणघसने पटकाविले सुवर्णपदक

  बर्मिंघम : भारताची महिला बॉक्सर नीतू घणघसनं महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 असा पराभव केलाय. नीतू घणघसची दमदार कामगिरी भारतीय महिला बॉक्सर नीतू घणघसनं कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 …

Read More »

राष्ट्रीय एकतेसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चालना दिली. बेळगावातील विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले …

Read More »

शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकेवर आत्ता १२ ऑगस्टला सुनावणी

  नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. यावरून विरोधक शिंदे-भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. …

Read More »

मुसळधार पावसाने नंदगडात गटारी तुंबल्या, गटारीचे पाणी दुकानात!

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावच्या नंदगड- हलशी स्टॅन्ड जवळील दुकानांमध्ये नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले. त्यातच गटार तुंबल्याने गटारीचे पाणी नंदगडमधील कलाल गल्लीतील हलशी स्टँड जवळील बाळेकाइ बंधूंच्या दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे त्यांच्या दुकानाच्या व्यापारामध्ये परिणाम झाला. याचा मनस्ताप दुकानदार मालकाला सहन करावा लागला. नंदगडमधील बाजारपेठ व …

Read More »

रामायणावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली चक्क दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी!

  कोझिकोड : केरळच्या मलप्पुरममधील दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोहम्मद जबीर पी के आणि मोहम्मद बासिथ एम हे अव्वल ठरले आहेत. या स्पर्धेत १ हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अव्वल ठरलेले दोघे …

Read More »

विद्यार्थ्याने जोपासली शैक्षणिक बांधिलकी!

  निपाणी : सध्याचे युग हे सायन्स युग म्हणून ओळखले जाते, त्यामुळं शिक्षण घेणे हे फार सोपे झालेलं आहे, इंटरनेटच्या माध्यमात गुरफटून युवा पिढी आपल्या शाळेला विसरत आहेत. पण याला अपवाद ठरलेला आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा अजूनही मी विद्यार्थी आहे ही भावना मनात ठेऊन अमलझरीच्या यश दादासाहेब …

Read More »

खानापूर तालुका अतिथी शिक्षकांच्यावतीने बीईओ राजेश्वरी कुडची यांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिथी शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन खानापूर तालुक्याचे बीईओ राजेश्वरी कुडची यांना नुकतेच देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अतिथी शिक्षकांना प्रत्येक महिण्याला पगार मिळावा, जे अतिथी शिक्षक बसने शाळेला जातात. त्यांना कमी दरामध्ये बसपासची सोय करावी. सरकारी शिक्षकाप्रमाणेच अतिथी शिक्षकांनासुध्दा प्रशिक्षणामध्ये सामावून घेऊन …

Read More »

टी २० मालिकेत भारताचे वर्चस्व; विंडीजचा ५९ धावांच्या फरकाने पराभव

  फ्लोरिडा : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडातील लॉडरहिलमधील ‘सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड’वरती पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ५९ धावांच्या फरकाने पराभव केला. यापूर्वी, भारताने मालिकेतील पहिला आणि तिसरा सामनाही जिंकला होता …

Read More »

तहसीलदारांच्या निरोपावेळी कर्मचारी गहिवरला!

  डॉ. मोहन भस्मे यांना निरोप  : बंगळूरु येथे बढती निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार डॉ. मोहन भस्मे हे दीड वर्षापासून येथील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, कोरोना महापूर शहर विविध समस्यांना तोंड देत सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यांना बंगळुरु येथे बढती मिळाली आहे. त्यानिमित्त त्यांचा महसूल …

Read More »

खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने हेस्काॅम, नगरपंचायतीला निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव काळात पावसाळा असल्याने पावसामुळे खानापूर शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गणेश दर्शनासाठी खानापूर तालुक्यातील अनेक गावचे नागरीक शहरात येतात. यावेळी नागरीकाची गैरसोय होऊनये. यासाठी रस्त्याची डागडुजी करावी. तसेच रस्त्यावरील पथदिपांची व्यवस्था करावी. तसेच मलप्रभा नदीघाटावर …

Read More »