Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

वाढदिवसाचे औचित्य साधून केली रस्त्याची डागडूजी!

  खानापूर : अनेक जण वाढदिवसाचे औचित्य साधून पार्टी करण्यासह इतर कार्यक्रमाचे आयोजन करतात मात्र हलगा येथील ग्राम पंचायतीचे सदस्य रणजीत पाटील यांनी वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन रविवारी रस्त्याच्या डागडूजीचे काम हाती घेतले त्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हलशी ते …

Read More »

14 ऑगस्ट रोजी “अखंड हिंदुस्थान संकल्प दिन”; शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांची उपस्थिती

    बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे -पाटील हे येत्या बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. या दिवशी रात्री 8 वाजता श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावतर्फे आयोजित अखंड हिंदुस्थान संकल्प दिन सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे/वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे 14 …

Read More »

भाजपमधील असंतोष नेत्यांची बेळगावमध्ये गुप्त बैठक!

  बेळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाला उघडपणे विरोध करणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी पक्षातील कांही नाराज नेत्यांना एकत्र घेऊन बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. विजयेंद्र यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद दिल्याबद्दल भाजपच्या काही नेत्यांनी …

Read More »

बेडकिहाळ येथील उषाराणी हत्तीणीचा मृत्यू

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील कोथळी गावातील आचार्यरत्न श्री 108 देशभूषण महाराज यांच्या कुप्पनवाडी शांतीगिरी आश्रमातील उषाराणी नावाच्या हत्तीणीचा वयाच्या 51 व्या वर्षी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बेडकिहाळ गावात 1971 मध्ये सर्केबैल (शिमोगा) येथून वयाच्या 6 व्या वर्षी एक हत्ती आणण्यात आला होता. बेडकिहाळ गावचे संदीप पोलीस पाटील यांच्या …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आज शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी खानापूर तालुक्यातील जांबोटी सीआरसी, बैलूर सीआरसी व कणकुंबी सीआरसीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण वडगाव (जांबोटी) प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी हे …

Read More »

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर

  ऐतिहासिक बाज कायम ठेवून पुर्वी होत तसं नाट्यगृह युद्ध पातळीवर पुन्हा उभारण्यात येणार असल्याची ग्वाही कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून …

Read More »

तळेवाडी ग्रामस्थांचे होणार स्थलांतर : जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य कार्यक्षेत्रात राहणाऱ्या तळेवाडी ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. भीमगड परिसरात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अभयारण्य सोडू इच्छिणाऱ्या कुटुंबांचे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले. अभयारण्यात राहणाऱ्या लोकांना रस्ता, पाणी, वीज …

Read More »

नागरमुन्नोळीजवळ कार आणि मालवाहू यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

  नागरमुन्नोळी : बेळगाव जिल्ह्यातील नागरमुन्नोळीजवळील बेळकोढ गेटजवळ कार आणि मालवाहू यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला असून राकेश वाटकर (23) आणि सौरभ कुलकर्णी (22, रा. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत चार जण जखमी झाले असून जखमींना …

Read More »

भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासावर बंधने : गिरीश पतके

  गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधनीच्या वतीने बक्षीस वितरण सोहळाचे आयोजन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी यांच्यावतीने निबंध व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी सन्माननीय गिरीश पतके …

Read More »

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत : विश्व हिंदू परिषदची मागणी

  बेळगाव : भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे उत्तर प्रदेश, कोषाध्यक्ष कृष्णा भट यांनी केली. आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात ते बोलत होते. बांगलादेशात हिंदूंवर दिवसेंदिवस अत्याचार होत असून अनेक लोक मारले जात आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या …

Read More »