Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

  नवी दिल्ली : केरळचे मुख्यंमत्री पिनराई विजयन यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना एक दावा केला आहे. या दाव्यामुळे आता वाद उफाळण्याची शक्यता आहे. मल्लपुरम येथे सीएए विरोधी आंदोलनात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारत माता की जय आणि जय हिंद या नाऱ्याचंचा शोध मुस्लीम नागरिकांनी लावला. …

Read More »

आरसीबीचा पंजाबवर ४ गड्यांनी दणदणीत विजय

बंगळुरू : दिनेश कार्तिकची तुफान फटकेबाजी आणि विराट कोहलीची विस्फोटक ७७ धावांच्या जोरावर आरसीबीने आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला. आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ४ विकेट्सने पराभव केला. दिनेश कार्तिकचा शानदार चौकारासह आरसीबीने ३ चेंडू राखून पंजाबवर ४ विकेट्सने विजय मिळवला. विराट बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने सुरूवातीपासूनच …

Read More »

बेळगावात रंगपंचमी जल्लोषात साजरी

  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगांची उधळण करत गल्लोगल्ली रंगोत्सवाला उधाण आले होते. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, कॉलेज रोड, सीपीएड मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

विद्याभारती जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

  बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगांव जिल्हा विद्याभारती वार्षिक योजना बैठक उत्साहात पार पडली. सदर बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या विद्याभारतीच्या विविध शैक्षणिक उपक्रम जाहीर करण्यात आले. शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, प्रांतसंघटना कार्यदर्शी उमेशकुमार, रामकृष्ण जी, …

Read More »

जायंटस् मेनची रंगपंचमी अनाथ मुलांसमवेत

  बेळगाव : आपल्या वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रमामुळे चर्चेत असणार्‍या जायंटस् ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने यंदाची रंगपंचमी अनाथ मुलांसमवेत साजरी करण्यात आली. कंग्राळी खुर्द येथील समृद्धी फाऊंडेशन अनाथालयात साजर्‍या झालेल्या या रंगपंचमीत चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. जायंटस् मेनतर्फे गेल्या काही वर्षांपासून अनाथ व वंचित मुलांसमवेत रंगपंचमी साजरी करण्याचा पायंडा …

Read More »

सीमाभागात समितीने निवडणूक लढवून आपले अस्तित्व सिद्ध करावे : शरद पवार

  बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीचे अस्तित्व राखण्यासाठी सीमाभागातील मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढण्याची भूमिका घ्यावी अशी सूचना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची भेट घेतली. तसेच सीमा भागातील …

Read More »

खानापुरात पहिल्या पेपरला ३७३३ पैकी १८ विद्यार्थी गैरहजर

  खानापूर : संपूर्ण राज्यात आज सोमवार दिनांक २५ मार्च पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, खानापुरात सुद्धा पोलिसांच्या चोख बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात झाली. आज परीक्षेचा प्रथम भाषेचा पेपर होता. आज परीक्षा सुरुवातीचा पहिलाच दिवस असल्याने, आपापल्या मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यासाठी, पालकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रांना यात्रेचे स्वरूप …

Read More »

कॉर्पोरेशन जिमनॅशियम मंडळ अध्यक्षपदी अनिल गुरुनाथ आमरोले

  बेळगाव : कॉर्पोरेशन जिमनॅशियम युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल गुरुनाथ आमरोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली. मंडळाच्या उपाध्यक्षपदी हेमंत हावळ, सचिवपदी रमेश देसुरकर, उपसचिवपदी गणेश देसाई, खजिनदारपदी प्रसाद वेर्णेकर, उपखजिनदार पदी महेश बामणे तर कायदे सल्लागार म्हणून राम घोरपडे यांची निवड …

Read More »

निपाणीत दहावी परीक्षेला २७ विद्यार्थी गैरहजर

  परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी ; १२ केंद्रावर व्यवस्था निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात दहावीच्या परीक्षेला सोमवारी (ता.२५) सुरुवात झाली. शिक्षण विभागाने यावर्षी राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाला निपाणी विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात …

Read More »

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  रयत संघटनेच्या बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने बेळगावसह काही जिल्हे दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. पण आजतागायत नुकसान भरपाई दिलेली नाही. यासह विविध मागण्यांसाठी रयत संघटनेच्या कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन …

Read More »