Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी कावळे संकुल टिळकवाडी, येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री. मालोजीराव अष्टेकर, रविकिरण प्रकाशनचे प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी …

Read More »

डिजिटल न्यूज असो. तर्फे खा. जगदीश शेट्टर यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगावचे नूतन खा. जगदीश शेट्टर यांचा डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. खा. शेट्टर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यावेळी बोलताना बेळगावातील समस्यांच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. अनेक समस्या निवारणासाठी आपले प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी रतन गवंडी, इकबाल जकाती, उपेंद्र बाजीकर, …

Read More »

बेळगावचे चार युवक बेळगाव ते लेह लडाख दुचाकीवरून रवाना

  बेळगाव : शहरातील युवक सुशांत संजय सांगूकर (गोंधळी गल्ली), मृणाल मधुकर काकतकर (हिंडलगा), कौशिक शिवाजी भातकांडे व प्रियेश किरण लोहार (दोघे भातकांडे गल्ली) हे चौघेजण बेळगाव ते लेह लडाख प्रवासासाठी दुचाकीवरून बुधवार दिं.12 रोजी सकाळी रवाना झाले. चार युवकांची ही तुकडी बेळगाव ते दिल्ली, दिल्ली ते लेह लडाख व …

Read More »

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला नवा अल्टीमेटम

  शंभूराजे देसाईंची शिष्टाई फळाला जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगें पाटील यांनी ७ दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं. उपोषण सोडताना त्यांनी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि सरकारने शब्द पाळला नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला …

Read More »

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री. भीमाशंकर यांचेकडे अध्यक्ष, ग्रामविकासाधिकारी यांच्या नावे दोन मागण्यांची दोन निवेदने सादर केली. पहिल्या निवेदनात गेली काही वर्षे बंद असलेली प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून १ जून पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शाळा व अंगणवाडी एकाच खोलीत भरविली जात …

Read More »

पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

  इटानगर : पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. तर चौना मीन यांनी शपथविधी सोहळ्यात अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याशिवाय बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, …

Read More »

विश्वभारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : विश्वभारत सेवा समिती बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शारदा प्रमोद चिमडे या होत्या. तसेच संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळी, श्री. निगोंजी पार्लेकर आणि श्री. पूण्णाप्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पाडली. या वार्षिक सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी केले. …

Read More »

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना अटक होण्याची शक्यता

  बंगळुरू : पोक्सो प्रकरणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सीआयडी पोलिसांनी पॉक्सो प्रकरणात चौकशीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावूनही येडियुराप्पा चौकशीसाठी हजर होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडीने माजी मुख्यमंत्री बी. एस येडियुराप्पा यांच्या अटकेची तयारी केली आहे. अटक वॉरंटच्या …

Read More »

राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले; मनोज जरांगे-पाटील यांना भेटणार शंभुराजे देसाई

  जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा …

Read More »

बालकामगारांना शिक्षण आणि संरक्षण पुरविणे आवश्यक : मुरली मोहन रेड्डी

  बेळगाव : घरातील गरिबी, जबाबदारी यासारख्या अनेक गोष्टींमुळे मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली असतात. अशा बालकांना सक्तीच्या शिक्षण कायद्याद्वारे संरक्षण व शिक्षण दिले पाहिजे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुरली मोहन रेड्डी यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा वकील संघ बेळगाव …

Read More »