Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

कुर्ली हायस्कूलमध्ये आठ रेंजमधील जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ८ रेंज मधून ३२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांनाअखिल भारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव व देवचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच भालचंद्र अजरेकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. …

Read More »

शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून सुनावणी

  दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार, ठाकरे गट वकीलांमार्फत भूमिका मांडणार मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. 14 सप्टेंबरला सुनावणीची ही प्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सध्या सर्वांचंच …

Read More »

भाजपच्या उमेदवारीचे आश्वासन देऊन पाच कोटीची फसवणुक हिंदुत्ववादी कार्यकर्ती चैत्र कुंदापुरला अटक

  बंगळूर : सेंट्रल क्राईम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या चैत्र कुंदापुर हीला बाइंदूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ती, इतर सात जणांसह, बंगळुरमधील हॉस्पिटॅलिटी आणि केटरिंग व्यवसायांसह शेफ्टॉक न्यूट्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेड चालवणारे उडुपी जिल्ह्यातील बाइंदूरचे …

Read More »

कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडता येणार नाही

  सर्वपक्षीय बैठकीनंतर सिद्धरामय्यांची माहिती बंगळूर : गेल्या १२३ वर्षांत राज्यासह कावेरी खोऱ्यात पावसाची तीव्र कमतरता आहे. अशा स्थितीत तामिळनाडूला पाणी सोडता येणार नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. कावेरी नदी जलव्यवस्थापन समितीने तामिळनाडूला आणखी १५ दिवस पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या शिफारशीच्या …

Read More »

शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर सभासदांना १०० किलो साखर द्या : राजू पोवार

  रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना सरकारने बंद केल्याच्या निषेधार्थ येथील लोकप्रतिनिधींनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. पण आज तागायत १५ वर्षे रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यासह आंदोलने केली आहेत. आता अचानकपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून …

Read More »

शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराला बळी पडू नका

  लोकायुक्त डीएसपी जे. रघु. ; निपाणीत लोकायुक्त, पोलिसांची बैठक निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात भ्रष्टाचारासह अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पण अजूनही लोकायुक्त खात्याबाबत म्हणावी तशी माहिती जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांना लाच म्हणून रक्कम द्यावी लागत आहे. त्याच्या विरोधात लोकायुक्त अधिकारी कार्यरत …

Read More »

भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील “ब्लॅक स्पॉट” हटवला!

  बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरामध्ये रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत वॉर्ड क्र. 42 चे नगरसेवक अभिजित जवळकर यांनी भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात आज सकाळी कचरा टाकण्यास मनाई असल्याचा फलक उभारला. भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येत होता. कचऱ्याची उचल होईपर्यंत परिसरात अस्वच्छता आणि …

Read More »

‘सौजन्या’ बलात्कार -खून प्रकरणी श्रीराम सेनेचे सरकारला निवेदन

  बेळगाव : मंगळूर जिल्ह्यातील धर्मस्थळ येथे 11 वर्षांपूर्वी घडलेल्या 17 वर्षीय सौजन्या या युवतीच्या बलात्कार -खून प्रकरणातील खऱ्या आरोपीला शोधून कठोर शासन करावे. यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सोपवावे. तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. सौजन्या बलात्कार व …

Read More »

“त्यांची” विचारपूस करून माजी महापौरांची सामाजिक बांधिलकी

  बेळगाव : दोन दिवसापूर्वी रेल्वेत बेशुद्ध अवस्थेत आल्यानंतर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मध्य प्रदेश खंडवा येथील नऊ प्रवाशांचा तब्येतीची विचारपूस करत माजी महापौर विजय मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. पर राज्यातील कामगार गोव्याहून मध्य प्रदेशकडे जात असते वेळी गोवा एक्सप्रेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्या …

Read More »

निरोगी जीवनासाठी खेळ आवश्यक : गटशिक्षणाधिकारी नाईक

  जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा निपाणी (वार्ता) : खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांविषयी आदर भावना तयार होते. बंधुभाव तयार होऊन नेतृत्वगुण वाढीस लागतात. खेळ हे मानवाला तनावातून मुक्त करण्याचे काम करत असतात, असे मत निपाणी गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात …

Read More »