राज्य सरकार माघार घेणार?
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये, यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंचा मंगळवारचा दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना दिल्याची माहिती, सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेऊन पुढील रणनीती आखणार असल्याची सूत्रांची माहिती उपलब्ध झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta