कक्केरी : कक्केरी येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा मंगळवारी सकाळी शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. शेतातील कृषी तलावाजवळ वाढलेले गवत व कचरा साफ करत असताना त्यांचा पाय घसरून ते …
Read More »माळअंकले व झाडअंकले गावांना अखेर बससेवेची जोडणी
सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेला प्रारंभ; ग्रामस्थांमध्ये उत्साह खानापूर : खानापूर तालुक्यातील माळअंकले व झाडअंकले या गावांना दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बससेवेला अखेर सुरुवात झाली. खानापूर तालुका गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. गावात पहिल्यांदाच बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण …
Read More »पंचहमी योजनेच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब; वीजपुरवठा, शिधापत्रिका, गृहलक्ष्मी प्रश्नांवर जोरदार चर्चा
खानापूर : पंचहमी योजनेच्या मासिक आढावा बैठकी सोमवारी (ता.२०) रोजी तालुका पंचायत सभागृहात घेण्यात आली. यावेळी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यात आला. विशेषतः गृहज्योती योजना, गृहलक्ष्मी योजना, शिधापत्रिका वितरण आणि वीजपुरवठा सेवेबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश …
Read More »हत्तरगुंजी गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद चिघळला; कारवाईसाठी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : हत्तरगुंजी (ता. खानापूर) येथील गायरान जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी खानापूर तहसीलदारांकडे केली आहे. हलकर्णी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनानुसार, हत्तरगुंजी गावच्या …
Read More »खानापूरच्या पाण्यावरून खानापूर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल; ‘तालुक्याचे हक्काचे पाणी बाहेर का?’
खानापूर : खानापूर तालुक्यात भविष्यातील पाणीटंचाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, तालुक्याचे हक्काचे पाणी इतर भागात वळवले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते सुरेश भाऊ जाधव यांनी आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सुरेश भाऊ जाधव म्हणाले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत असून यंदाही अपेक्षेपेक्षा कमी …
Read More »तारांगण-ज्ञानवर्धिनीतर्फे करंबळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
खानापूर : महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या तारांगण, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर व करंबळ गावचे ग्रामस्थ यांच्यावतीने सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा करंबळ या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील …
Read More »हलशी– हलशीवाडी रस्त्याची तीन महिन्यांतच दुरवस्था; ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
खानापूर : लक्ष्मी यात्रेनिमित्त मोठ्या गाजावाजात करण्यात आलेल्या हलशी ते हलशीवाडी या रस्त्याची ठिकठिकाणी अवघ्या तीन महिन्यांतच दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवाजी हायस्कूल ते हलशीवाडी पर्यंतच्या रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात उखडून निघाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न …
Read More »चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी खानापूरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्ड ची मागणी केली होती. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते व चन्नेवाडीचे रहिवाशी धनंजय पाटील यांनी बेळगावचे माननीय जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डसाठी …
Read More »तोलगीत गटाराच्या पाण्याच्या वादातून हल्ला; पिकॅक्सच्या वाराने 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी गावात गटारातील पाणी सोडण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी नंदगड पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृताची ओळख अमीर हुसेन पाश्चापूर (वय 48) अशी झाली आहे. तर अशोक …
Read More »भाजप युवा मोर्चा खानापूर तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर; किशोर हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांना संधी
खानापूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, खानापूर तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुकाध्यक्ष किशोर पांडुरंग हेब्बाळकर यांनी 13 जुलै 2026 रोजी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील विविध भागांतील युवकांना विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत रोशन सुतार (कारलगा) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta