Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

सीमावासीयांवरील अन्यायाविरोधात लोकसभेत आवाज उठविणार

खासदार धैर्यशील माने यांचे खानापूर युवा समितीला आश्वासन बेळगाव : बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर …

Read More »

विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या माजी आमदारांकडून भाजपचा प्रचार?

भाजप नेत्यांसमवेत बैठक खानापूर : बेळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर येथे घेण्यात आलेल्या भाजप चर्चा बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार उपस्थित असल्याने समिती गोटात हा चर्चेचा विषय ठरला आहे. रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी हे विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी बंधूंकडून …

Read More »

हलशीवाडी येथे 5 डिसेंबरपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्सच्या वतीने 5 डिसेंबरपासून ग्रामीण भाग मर्यादित भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. नरसेवाडी गायरान हलशी येथील मैदानावर स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेतील विजेत्या संघाला सागर पाटील यांच्या स्मरणार्थ साहेब फौंडेशन बेळगावतर्फे 41 हजार रूपये व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला …

Read More »

नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास प्रारंभ

खानापूर : 61 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन दिवस हा महोत्सव चालणारआहे.स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पंच पी. के. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालिकोटी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय …

Read More »

हलशीसह विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून हेस्कॉम अधिकारी धारेवर!

बेळगाव : ऐन दिवाळीमध्ये हलशी भागातील विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बीडी येथील हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला तसेच यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.गेल्या काही महिन्यांपासून हलशी, नंदगड, हलगा, मेरडा आदी भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास …

Read More »

लोंढा आरएफओ गौराणीच्या गुंडगिरीचा भाजपकडून निषेध

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) चे आरएफओ प्रशांत गौराणी यांनी माजी जि. पं. सदस्य व भाजप नेते बाबूराव देसाई यांना रविवारी लोंढा वनविभागाच्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत कपाळाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमवारी बोलविलेल्या पत्रकार परिषेद बाबूराव देसाई यांनी सांगितले.ते बोलताना म्हणाले की, माचाळी गावची समस्या सोडविण्यासाठी …

Read More »

तालुक्यात शिक्षक भरती करून शिक्षकांची समस्या सोडवा

आम आदमी पक्षाच्यावतीने निवेदन सादर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातून जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील काही प्राथमिक मराठी शाळेत एकच कन्नड शिक्षक आहेत. काही शाळेत अतिथी शिक्षक आहेत. त्यामुळे मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवला …

Read More »

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …

Read More »

सीमाबांधवांचा कोल्हापुरात उद्या एल्गार!

कोल्हापूर : गेली 65 वर्षे कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचारांचा सामना करत लोकशाही मार्गाने सीमालढा तेवत ठेवणार्‍या सीमावासीयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ’आता महाराष्ट्रात यायचचं’ या भावनेने पुन्हा एकदा सीमाबांधवांनी कोल्हापुरात रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या …

Read More »

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार प्रकरणी खानापूरातील हिंदू संघटनांच्यावतीने निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : बांगलादेशातील हिंदूना न्याय, सरंक्षण व जिहादीवर कारवाईसाठी बांगलादेश सरकारवर दबावासाठी खानापूरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध हिंदू संघटनाच्यावतीने मोर्चा काढून तहसीलदाराच्या मार्फत पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना बुधवारी दि. 27 रोजी निवेदन देण्यात आले. येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवस्मारकातून तहसील कार्यालयावर मोर्चाव्दारे तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्यामार्फत …

Read More »