भाजप-धजदच्या पदयात्रेचा तिसरा दिवस बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार कोसळण्याची वेळ जवळ आली आहे, असे भाकीत धजदचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमास्वामी यांनी केले. केंगल अंजनेयस्वामी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर भाजप-धजदने सुरू केलेल्या म्हैसूर चलो पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. राज्य काँग्रेसचे सरकार पापांनी भरले असून त्याच्या …
Read More »१४ तास काम करण्यास आयटी कर्मचाऱ्यांचा विरोध
सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने बंगळूर : राज्य आयटी/आयटीईएस कर्मचारी संघटनेने कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स कायद्यात सुधारणा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आणि दिवसाचे १४ तास काम करणार नाही, असे स्पष्ट केले. आयटी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्यासाठी कमर्शिअल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, १९६१ मध्ये सुधारणा करण्याची राज्य सरकारची योजना आहे, …
Read More »अतिवृष्टीमुळे खानापूर, बेळगाव ग्रामीण व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर
खानापूर : बेळगाव जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, बेळगाव ग्रामीण, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यांतील अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, यांनी एका आदेशान्वये दिली आहे. खानापूर तालुका, बेळगाव ग्रामीण आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे बालकांना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, मंगळवार …
Read More »गावे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी
खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून केंद्र सरकार सदर गावे स्थलांतरीत करण्याचा विचार करीत आहे. तसा मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यावर 60 दिवसात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने …
Read More »मराठा मंडळ कॉलेजजवळ असलेल्या दुभाजकाला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू
खानापूर : मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावातील निखिल नागेंद्र उर्फ नागो गुंजीकर (वय 22) हा दुचाकीस्वार युवक बेळगावहून खानापूरकडे येत असताना रात्री …
Read More »येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा
बंगळुरू : यंदा पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान खात्याने पुढील ७२ तास ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळा संपायला अजून २ महिने बाकी आहेत. म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत मान्सून पाऊस पडेल. असे असले तरी अवघ्या २ महिन्यात पावसाच्या …
Read More »मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याविरोधात भाजप सुडाचे राजकारण करत आहे : मंत्री दिनेश गुंडूराव
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात बंड पुकारल्याने भाजप सरकार सिद्धरामय्यांच्या विरोधात सूडाचे राजकारण करत आहे. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला असून यामुळे सिध्दरामय्यांचे केंद्रासमोर आव्हान उभे आहे, अशी टीका आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केली. आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिनेश गुंडूराव पुढे …
Read More »भाजप-धजद पदयात्रेला परवानगी : जी परमेश्वर
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा बंगळूर : मुख्यत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गाजत असलेल्या मुडा घोटाळ्याशी संबंधित लढा अधिक तीव्र करण्यासाठी विरोधी पक्ष भाजप आणि धजद आज (ता. ३) बंगळूर-म्हैसूर पदयात्रेला सुरवात करणार आहेत. दरम्यान, पदयात्रेला सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शुक्रवारी सांगितले. आज बंगळुरमध्ये …
Read More »मुडा घोटाळा : सरकार विरुध्द राजभवन संघर्ष पेटण्याची शक्यता
नोटीसला घाबरत नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा बंगळूर : राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुडा घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली असून उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस सरकार आणि राजभवन यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही राज्यपालांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिल्याने आगामी काळात हा प्रकार …
Read More »तहसीलदाराकडून गैरहजर अधिकाऱ्यांची कान उघाडणी
पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट; जाणून घेतल्या समस्या निपाणी (वार्ता) : निपाणीचे ग्रेड- १ तहसीलदारपदी प्रवीण कारंडे यांची गुरुवारी नियुक्ती झाली. सकाळी पदभर स्वीकारताच त्यांनी प्रशासकीय कामाला प्रारंभ करून मानकापूर येथील पाटील मळ्यातील पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर गैरहजर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta