खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथील बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची १२वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुभाष गुळशेट्टी होते. सदाशिव देवरमनी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सभेची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. …
Read More »पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्स विद्यापीठाची डाॅक्टरेट
संकेश्वर : किराणा घराण्याचा गायकीचा वारसा समथ॔पणे पुढे नेणारे पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्समधील सोरेबाॅन विद्यापीठाने डाॅक्टरेट पदवीने सन्मानित केले. सोरेबाॅन विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जागतिक दर्जाच्या ञ असणारे हे विद्यापीठ आहे. पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी शास्त्रीय गायनातील ‘रियाज’ यावर केलेल्या विशेष संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू थाॅमस प्रेड यांच्या …
Read More »शुभकार्य मित्र मंडळातर्फे नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
27 व्या मूर्तीची प्रतिष्ठापना : दर्शनासाठी भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील दक्षिणाभिमुख श्री दुर्गामाता नवरात्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली. आकाश घुगरे, सुरज चव्हाण (गुंड्या) व प्रथमेश घाटगे यांच्याकडून देवीची उत्सव मूर्ती देण्यात आली. …
Read More »टेम्पो दुचाकीच्या अपघातात बोरगावचा युवक ठार
निपाणी (वार्ता) : बोरगाव इचलकरंजी रस्त्यावर मालवाहतूक टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बोरगावचा युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. रामा कृष्णा सनदी (वय 32) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत रामा हा शहरातील खंडेलवाल …
Read More »मंदिराचे पावित्र्यता राखणे ही सर्वांची जबाबदारी
उत्तम पाटील : बोरगावमधील योळमक्कळ ताई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निपाणी (वार्ता) : ताणतणावाच्या युगात सध्या अध्यात्म ही काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रत्येक खेडोपाड्यात अध्यात्मिकतेला विशेष असे महत्त्व दिले जात आहे. मठ मंदिरावरूनच गावाची खरी ओळख होत आहे. अशा मंदिरांची, देव देवतांचे पवित्रता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत …
Read More »बोरगावची ’सिद्धेश्वर’ संस्था जिल्ह्यात आदर्श
आमदार प्रकाश हुक्केरी : 23 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : आण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बोरगाव येथीलश्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 45 लाख 39 हजार 310 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनामध्ये या संस्थेने …
Read More »अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व जंगलमय भागातील अबनाळी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या तीन बुद्धिबळपट्टूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. नुकताच बैलहोंगल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अबनाळी शाळेच्या बुद्धिबळपट्टूनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अप्रतिम खेळ दाखविला. यामध्ये बुद्धिबळपट्टू श्रीधर धनापा करंबळकर, …
Read More »हरुरीत महिला मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद
खानापूर (प्रतिनिधी) : डोकेगाळी व हरुरी (ता. खानापूर) गावामध्ये महिला मेळावा विठ्ठलराव हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पार पडला. यावेळी विधानसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोणी असू दे त्यांनाच निवडून द्या असे म्हणत रयत महिला मेळावामध्ये त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. विठ्ठलराव हलगेकर प्रत्येक गावागावांमध्ये महिला मेळावा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त …
Read More »मांजरी येथील विद्युत पुरवठा केंद्राची क्षमता वाढणार : शंकर पोवार
अंकली (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील कृष्णा काठावरील मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी, येडूरवाडी, मांजरीवाडी या खेड्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या विद्युत समस्या निवारण करण्यासाठी या परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले व राज्याच्या मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांना मांजरीवाडी येथील विद्युत केंद्राची क्षमता वाढवण्याची मागणी केली होती. …
Read More »म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
जगप्रसिध्द म्हैसूर दसरा महोत्सवाचे शानदार उद्घाटन बंगळूर : म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला आहे. जैन आणि बौद्ध वारसा कर्नाटकात विलीन झाला आहे. आदिशंकराचार्यांनी पीठाची स्थापना करून देशाची प्रतिष्ठा वाढवली. बसवण्णा यांनी अनुभव मंटपातून समता आणि लोकशाहीची कामना केली. अनुभव मंटपाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक चर्चा झाल्याचे देशाच्या प्रथम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta