राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाची स्थापना, नवीन एरोस्पेस धोरणाला मंजुरी बंगळूर : मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजूर केलेल्या नवीन जल धोरणात जलस्रोत व्यवस्थापनाला पुरेसे बळकट करण्यासाठी आंतरविभागीय राज्य जलसंपत्ती प्राधिकरण तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्रिमंडळाने नवीन एरोस्पेस धोरणालाही मंजूरी दिली, अशी माहिती कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकाराना …
Read More »संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखालील…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात गेल्या ४८ तासांत बरसलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी दूथडी भरुन वाहत असून नदीवरील संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखाली आलेला दिसत आहे. संकेश्वरच्या हाकेवर महाराष्ट्रातील नांगनूर गाव वसलेले असल्याने हिरण्यकेशी नदीवर संकेश्वर नदी गल्ली ते नांगनूर गावाला जोडणारा ब्रिज उभारण्याचे काम राज्याचे वन आहार व नागरी …
Read More »संकेश्वरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत आठ हजार तिरंगा घरपोच…सोबत कत्ती सावकारांची जिलेबी भेट..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज नगरसेवकांनी देशप्रेमी युवकांनी हर घर तिरंगा अभियांतर्गत आठ हजार तिरंगा ध्वज, कत्ती सावकारांनी जिलेबी भेट घरपोच करण्याचे कार्य केले. आज सकाळपासून घरोघरी तिरंगा ध्वज पोचविण्याचे कार्य जोमात होतांना दिसले. संकेश्वर पालिका आणि राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार …
Read More »निपाणी पालिकेची गोंधळात अर्धा तासात सभा गुंडाळली!
पत्रिकेवरील विषयांना मंजुरी: चर्चेसाठी वेळ न दिल्याचा विरोधकांचा आरोप निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची सभा सात महिन्यानंतर शुक्रवारी (ता.१२) सकाळी पार पडली. यावेळी मागील सभेच्या प्रोसिडिंगला मंजुरी देण्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. त्यानंतर सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर म्हणत केवळ अर्धा तासात सभा गुंडाळली. तर विषय …
Read More »संकेश्वर पोलिस ठाण्यात खाकीला राखी….
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका भाजप महिला मोर्चा घटकच्या वतीने संकेश्वर पोलिस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, पोलिस कर्मचाऱ्यांना हुक्केरी तालुका महिला मोर्चा घटकच्या उपाध्यक्षा सौ. संगिता के. निलाज, डॉ. सावित्री जयवंत करीगार, भाग्यश्री मोकाशी व अन्य सदस्यांनी परंपरागत …
Read More »नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधी परिसराची भाजपाच्यावतीने स्वच्छता
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील प्रसिद्ध क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधीचा परिसर खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून स्वच्छ करण्यात आला. यावेळी समाधीच्या आवारातील पालापाचोळा, कचरा काढून टाकण्यात आला. फरशी झाडून पुसून स्वच्छ केली. क्रांतीवीर संगोळी रायण्णाच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन …
Read More »खानापूरात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृतीची रॅली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी मोटरसायकलवरून जनजागृती रॅलीचे नियोजन करण्यात आले. पणजी – बेळगांव महामार्गावरून शिवस्मारकातून रॅलीचे नियोजन करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्याचे दंडाधिकारी प्रविन जैन, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर …
Read More »भिंत कोसळून महिला जखमी, बिदरभावीतील घटना
खानापूर (विनायक कुंभार) : तोपिनकट्टी ग्रा. पं. क्षेत्रातील बिदरभावी येथे घराची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. लक्ष्मी विनोद पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे. लक्ष्मी या सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक त्यांच्या अंगावर भिंत कोसळून त्या खाली सापडल्या. …
Read More »कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळून तिघे जखमी
खानापूर : रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एक प्रवासी जखमी झाले आहेत. बेंगळुरूहून गोव्याला जाणारी नागश्री ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर कोसळली. रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ आज सकाळी 8.00 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात बस चालक आणि वाहकासह एक प्रवासी …
Read More »हालात्री नदीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या, नाल्याना पाण्याचा प्रवाह वाढल्याने गेल्या दोन दिवसापासून खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने शिरोली, शिरोलीवाडा, हेम्माडगा, डोगरगांव, नेरसा, अशोकनगर आदी भागातील जवळपास २५ खेड्याचा संपर्क खानापूर शहराशी तुटला त्यामुळे हायस्कूल, काॅलेजच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta