खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रामनगर-खानापूर रस्ता हा खड्डेमय झाला आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. दि.7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तहसीलदारांना …
Read More »सरकारने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत
प्रशांत नाईक : राजेश क्षीरसागर यांची भेट निपाणी (वार्ता) : शिवसेनेचे नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि राज्य नियोजन मंडळाचे मंत्री राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या कोल्हापूरमधील बुधवारपेठेतील कार्यालयातील निपाणी येथील शिष्टमंडळाने भेट देऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी निपाणीतील शिष्टमंडळातील प्रशांत नाईक आणि नवनाथ चव्हाण यांनी …
Read More »जीएसटी वाढ, विस्ताराचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
बेंगळुरू : केंद्र सरकारच्या जीएसटी वाढवण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज समर्थन केले. अनेक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणल्याचा आणि जीएसटी वाढविल्याचा भार ग्राहकांवर पडणार नाही असा दावाही त्यांनी केला. सोमवारी विधानसौधमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मुख्यमंत्री बोम्मई यांनी बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, जीएसटी वाढ आणि …
Read More »प्रदूषणकारी एसबीओएफ खत कारखाना बंद करण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले. …
Read More »खराब रस्त्यामुळे गंगवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी करावा लागला 1 कि. मी. प्रवास
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला. याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते
प.पू. महेशानंद महास्वामीजी यांचे विचार; हंचिनाळमध्ये गुरुपौर्णिमा साजरी कोगनोळी : मस्तकाला तृप्त करणारा प्रसाद आणि मन तृप्त करणारा प्रसाद गुरुंच्याकडून मिळतो. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते असे विचार प.पू. महेशानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले. हंचिनाळ के.एस (ता. निपाणी) येथील प.पू. ईश्वर महास्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित …
Read More »बुदीहाळचे कृषी पंडित सुरेश पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार
निपाणी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या 94व्या स्थापना दिनानिमित्त बुदीहाळ ता निपाणी, जि. बेळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश विश्वनाथ पाटील यांना ‘पंडित दीन दयाल अत्योंदय कृषी पुरस्कार’ देशाचे कृषी मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत …
Read More »कस्तुरीरंगन आयोगाच्या शिफारशीसंदर्भात खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा
खानापूर – रामनगर रस्त्यासाठी रुमेवाडी क्रॉस येथे उद्या रास्तारोको करण्याचा निर्धार खानापूर : रविवार दिनांक 17-7-2022 रोजी दुपारी 12 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील होते. यावेळी 6 जुलै 2022 रोजी कस्तुरीरंगन आयोगाने खानापूर तालुक्यातील 60 गावे …
Read More »सातनाळी, माचाळी गावच्या पुलावर चार फुट पाणी, गावाला बेटाचे स्वरूप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढ्याजवळ असलेल्या सातनाळी, माचाळी गावाला पांढऱ्या नदीच्या पुलाचा धोका दरवर्षी भेडसावितो. नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने पांढऱ्या नदीला पुर आला. आणि सातनाळी, माचाळी गावाला जोडलेल्या पुलावर चार फुट पाणी येऊन गावचा संपर्क तुटला. सातत्याने असे प्रसंग सातनाळी, माचाळी गावच्या नागरिकांना सतावत असतात. याकडे संबंधित तालुक्याच्या …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची व्यापक बैठक उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील 60 गावांचा समावेश कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने कस्तुरीरंगन अहवालाला विरोध केला होता. मात्र केंद्र सरकारने हा विरोध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta