अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हिंदु धर्मातील मृत्यूनंतर प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब करणार्या ‘चित्रगुप्त’ देवता आणि मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारी ‘यमदेवता’ यांना आधुनिक स्वरूपात दाखवले आहे. त्यांच्या तोंडी फालतू विनोद दिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु …
Read More »पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग
कोल्हापूर : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सलग कोसळणाऱ्या पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिलाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 31 फुट 2 इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका …
Read More »जीवनात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धीमत्ता आवश्यक : पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी
जागृती प्रशालेत गुणवंतांचा सत्कार संपन्न तेऊरवाडी (एस.के. पाटील) : जागृती प्रशाशाला (गडहिंग्लज) येथे एस.एस.सी. मार्च 2022 परीक्षेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरचे अधीक्षक डॉ. दिनेश बारी तर डॉ. राजश्री नागेश पट्टणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष …
Read More »अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या वर्धापन दिनाचे छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते उद्घाटन
पटना : बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते झाले. कुर्मी क्षत्रिय समाजाचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेकरांचे सहकारी त्यागमुर्ती आर. एल. चंदापुरी यांनी बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी 75 वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन केली होती. त्यांचे यथोचित स्मारक पटना येथे उभारले …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असल्याने अगोदरच भरलेल्या धरणांमधून विसर्ग सुरु झाला आहे. गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. उघडलेल्या तीन स्वयंचलित दरवाज्यातून 4 हजार 284 क्युसेकने, तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. …
Read More »एकरकमी एफआरपीचा निर्णय घ्या, अन्यथा…. : राजू शेट्टींचा इशारा
15 ऑक्टोबरला स्वाभिमानीची ऊस परिषद कोल्हापूर : येत्या 15 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद होणार आहे. ही परिषद जयसिंगपूरमधील विक्रमसिंह क्रीडांगण मैदानावर होणार आहे. याबाबतची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केली आहे. यावेळची ऊस परिषद ही वेगळी असणार आहे. जोपर्यंत एकरकमी एफआरपीचा …
Read More »रऊफसोबत बैठकीचा आरोप, पेडणेकरांनी थेट कोश्यारी-फडणवीस-शेलारांचं ’मेमन’ कनेक्शन दाखवलं!
मुंबई : किशोरी पेडणेकर यांची याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. आता फडणवीस …
Read More »राजस्थानी टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत मुसक्या आवळल्या
कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करताना राजस्थानी गुंडांना कोल्हापुरी पाणी दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये बेछुट गोळीबारात खून करून फरार झालेल्या पाच जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून काल पकडले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या पाच जणांच्या टोळीने …
Read More »दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई : मुंबई पोलिसांनी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे. कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. यावरून वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला …
Read More »विद्यालयाचे नंदनवन बनवून विद्यार्थ्याचे नाथ बनलेले मुख्याध्यापक मधुकर सुतार
‘शारदेच्या’ प्रांगणात ज्ञानाचा गजर करणारे वारकरी मुख्याध्यापक मधुकर सुतार सेवानिवृत्ती शिनोळी (रवी पाटील) : शिक्षक पिढी घडवतो आणि घडलेली पिढी समाजाची घडी बसवण्याचं काम करते. शिक्षण माणसाच्या आयुष्यात उजेड बनून येतं आणि माणसाचं जीवन उजळवून टाकतं. म्हणून महत्त्वाचे असतात शिक्षक… जे आपल्यासाठी ज्ञानदानाचे काम करतात आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta