Tuesday , September 17 2024
Breaking News

महाराष्ट्र

बेळगाव-निपाणी-कारवारचा महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार या मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात व्हायलाच हवा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. आज महाराष्ट्र दिनी पुण्यात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमानंतर बोलताना पवार म्हणाले, “सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार ही मराठी भाषक गावं …

Read More »

कोल्हापूर कन्या कस्तुरीने सर केले अन्नपूर्णा शिखर

कोल्हापूर : जगात सर्वात खडतर समजले जाणारे अष्टहजारी अन्नपूर्णा 1 शिखर कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने सर केले. हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे. 24 मार्चपासून सुरू झालेल्या तिच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. साधारणपणे 15 मे दरम्यान चांगली वेदर विंडो पाहून …

Read More »

महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकावल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : कितीही अडथळे आणि संकटे आली तरी महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले, त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला. …

Read More »

राज्याच्या भूगर्भात मुंबई तोडण्याच्या हालचालींना वेग; राऊतांचा भाजपावर आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आपल्या रोखठोक या सदरातून महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्न दाखवतात, तेच महाराष्ट्राचे खरे शत्रू असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यासोबतच मुंबई कोणाची या प्रश्नाचा उहापोह करताना …

Read More »

तेऊरवाडी येथे राहणाऱ्या महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

होसूरजवळ घडला अपघात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देवदर्शन करून येणाऱ्या दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून या प्रकरणी चंदाप्पा शंकर लमाणी (वय 39, रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ – …

Read More »

अजित पवार, दिलीप वळसे- पाटील यांनी घेतली गडकरींची भेट!

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सावनेर येथील कार्यक्रमानंतर नागपुरात थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे घर गाठून सुमारे पाऊणतास चर्चा केली. यामुळे राजकीय चर्चांनी नवे ’वळसे’ घेतले आहे. तसेच नितीन गडकरी हेच राष्ट्रवादी आणि भाजपातील संवादाचा नवा फ्लायओव्हर असल्याचे संकेत मिळत …

Read More »

माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे गायब?

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे हे मागील 10 दिवसांपासून कार्यालयात कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता गायब असल्याकारणाने माणगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल इंगळे हे बेपत्ता असल्याचे सांगितले आणि तशी रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. …

Read More »

कोल्हापूर अंबाबाई मंदिरात भाविकांच्या पाकिटावर डल्ला, सोलापुरातील महिलेला रंगेहाथ पकडले

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह परिसरात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांकडील मौल्यवान वस्तूसह पाकिटावर डल्ला मारणार्‍या सोलापूर येथील एका सराईत महिलेला जुना राजवाडा पोलीस आणि महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी सापळा रचून आज (शुक्रवार) सकाळी पकडले. सविता गोविंद अवतळे (वय 36, रा. आष्टा कासार, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे. …

Read More »

धर्मांतराची केंद्रे असलेल्या कॉन्व्हेंट शाळांची केंद्र सरकारने तपासणी करावी!

कर्नल राजेंद्र शुक्ला, सेवानिवृत्त अधिकारी, भारतीय सेना कोल्हापूर : कॉन्व्हेंट शाळांमधून ख्रिस्ती पंथाचे शिक्षण देणे, विविध माध्यमातून धर्मांतर करणे हे पूर्वीपासूनच होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉन्व्हेंट शाळांमधून नेमके काय शिकवले जाते ?, देशाच्या संविधानाचे पालन करून तिथे शिक्षण दिले जाते का ?, याची तपासणी आतापर्यंत कोणत्याच सरकारने केली नाही. कॉन्व्हेंट …

Read More »

भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवारांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आयोगानं पाठवलेलं हे तिसरं समन्स आहे. यापूर्वी दोन वेळेस वैयक्तिक करणांमुळं पवार या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते. येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईमध्ये भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी …

Read More »