Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर

बिबट्याच्या हल्ल्यात बकरी, कुत्री भक्षस्थानी!

  खानापूर : पंधरा दिवसांपूर्वी चापगाव हडलगा रस्त्यावर सदर बिबट्या दिसून आला होता. सदर बिबट्याच्या भक्ष्यस्थानी कुत्री व बकरी पडत आहेत. काही लोकांची बकरी नाहीशी झाल्याचे निदर्शनाला आले. मात्र प्रत्यक्षात खैरवाड डोंगरी जवळ हडलगा येथील एका शेतकऱ्याचा एक चांगला ठगर व बकरी ठार झाल्याची बाब निदर्शनाला आली. काही बकरी जखमी …

Read More »

खानापूर : प्रकाश पाटील आत्महत्या प्रकरणी सहा अटकेत, एक फरार

  खानापूर : लक्केबैल येथील प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोसायटीच्या आजी, माजी संचालकासह गावातील तिघेजण अशा सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार सहा जणांना अटक करण्यात आल असून एक जण …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात नंदगड विभागात खानापूर म. ए. समितीची जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …

Read More »

लक्केबैल कृषी पतीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पाटील यांची आत्महत्या

  खानापूर : लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील (वय 48) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती अशी की, लोकोळी येथील रहिवासी असलेले प्रकाश पांडुरंग पाटील, हे लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीत बऱ्याच वर्षापासून सचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जांबोटी विभागात जनजागृती

  खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …

Read More »

हलशीवाडी (ता. खानापूर) येथे शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

    खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता.२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले जाणार असून दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ९ वाजता कारलगा येथिल …

Read More »

खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायत अध्यक्षांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार

  खानापूर : हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात बंगळुर येथील लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड आणि इतर साहित्य कोठे गेले याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मेरडा गावामध्ये काही गटारी चांगल्या स्थितीत असताना …

Read More »

भुरूणकी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड!

  पोलिसात तक्रार दाखल! खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूणकी येथे अज्ञात व्यक्तींनी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून शाळेत प्रवेश केला व शाळेत लावलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड करण्यात आली असून सदर घटना काल रविवारी 27 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री घडली असून आज 28 ऑक्टोंबर रोजी, सकाळी शाळा उघडण्याच्या वेळेला ही …

Read More »

1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळा : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्धार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी दि. 27 ऑक्टोबर रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. सुरवातीला सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले आणि बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. 1 …

Read More »

खानापूर शिवाजीनगर दुचाकी अपघातातील मृताची संख्या दोन

  खानापूर : काल सायंकाळी खानापूर जांबोटी मार्गावरील शिवाजी नगर रेल्वे पुलावर काल शुक्रवारी दोन दुचाकींचा अपघात होऊन, यामध्ये रामगुरवाडी गावचा शंकर धाकलु गुरव जागीच ठार झाला होता. तर त्याचा काका रवळू गुरव व नागुर्डा येथील दुचाकीस्वार अमोल खोबान्ना पाखरे, हे दोघे जखमी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना बेळगाव …

Read More »