नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …
Read More »दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने बुधवारी दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मॅरेथॉनमधील विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर उपस्थित होते. तर व्यासपीठावर उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक …
Read More »खानापूर शहराच्या गटारीचे दुषित पाणी मलप्रभेत, ग्रामपंचायत संघटनेने घेतली दखल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदी घाटावरील ड्रेनेज पाईप फुटून नदीच्या पाण्यात मिसळत आहे. याचा परिणाम शहरावासीयाच्या आरोग्याला तसेच मलप्रभा नदीवर येणाऱ्या भाविकांना स्नान केल्याने त्रास होत आहे. या शिवाय गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदीत मिसळत असल्याने कुप्पटगिरी, जळगे, करंबळ, पारिश्वाडसह बैलहोंगल तालुक्यातील गावाना या …
Read More »खानापूर म. ए. समिती तात्पुरती स्थगित, बरखास्त नव्हे!
खानापूर : 2018 पासून खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन गट कार्यरत होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, ऍड. एम. जी पाटील यांच्या उपस्थितीत विखुरलेल्या दोन्ही गटात 9 नोव्हेंबर रोजी खानापूर समितीत एकी घडवून आणली होती. त्यावेळी खानापूर म. ए. समिती …
Read More »खानापूर तालुका समितीची महत्वपूर्ण बैठक आज
खानापूर : दि. 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज बुधवार दि. 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या आठ सदस्यीय कमितीतर्फे करण्यात आले …
Read More »सीमाप्रश्नी गृहमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत बैठक
महाराष्ट्र – कर्नाटकाचे मुख्यमंत्री रहाणार उपस्थित बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दीर्घकाळ रेंगाळत पडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या (ता.१४) नवी दिल्ली येथे बैठक बोलाविली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला रवाना होतील, असे …
Read More »खानापूर तालुक्यातील धनगर गवळी समाजाच्या मुलभूत समस्यांवर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील धनगर गवळी समाजाच्या मुलभुत समस्यांवर चर्चा करण्यासाठी तहसिल कार्यालयात मंगळवारी दि. १३ रोजी पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे आमदार शांतराम सिद्दी होते. यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री, अध्यक्ष अप्पू शिंदे, राज्य समितीचे उपाध्यक्ष भैरू पाटील व राज्य समिती संघटन सचिव बम्मू पाटील, कार्यदर्शी …
Read More »खानापूरात अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नागेश सातेरी होते. तर व्यासपीठावर राज्य अध्यक्ष ही अमजत, राज्य सेक्रेटरी एम. जय्याप्पां, राज्य संघटना कार्यदर्शी रत्ना शिरूर आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक व स्वागत होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. बैठकीचे …
Read More »नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा : निपाणी येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी
निपाणी (कर्नाटक) – महाराष्ट्रातील मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान …
Read More »एनएसएसमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी
सुनील देसाई : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सांगता निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना विभागातून कार्य कार्यक्षम विद्यार्थी घडविण्याचे प्रक्रिया या विभागातून केली जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विभागाच्या माध्यमातून होतो. कलागुणांचा विकास होऊन विद्यार्थी समाज उपयोगी कार्य करण्यास उद्युक्त होतो, असे मत अर्जुनी येथील उपसरपंच सुनील देसाई यांनी व्यक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta