मुख्यमंत्र्यांचे विरोधी पक्षाना पत्र, सीमा सल्लागार समिती स्थापन्याची सिध्दरामय्यांची सूचना बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी विरोधी पक्ष नेत्यांना एक पत्र लिहून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील याचिकेच्या संदर्भात लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते सिध्दरामय्या यांनी या प्रश्नी सल्लागार समिती स्थापन करण्याचा …
Read More »माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची काँग्रेस नेत्याला शिवीगाळ
नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) नेते एचडी कुमारस्वामी कोलारच्या श्रीनिवासपुरा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात कुमारस्वामी यांनी रागाच्या भरात अपशब्द वापरले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कोलारमधील श्रीनिवासपुरा येथील काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांना एचडी कुमारस्वामी …
Read More »२८ नोव्हेंबर रोजी गंदिगवाडात पंचमसाली आरक्षणासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : पंचमसाली समाजाला २ ए वर्ग आरक्षण द्यावे. या मागणीसाठी सरकारकडे सतत मागणी होत असुन अद्याप सरकारने लक्ष दिले नाही. यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी बंगळूर येथे विद्यानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यासाठी लिंगायत समाजाचे सर्वत्र मेळावे सुरू आहे. तेव्हा गंदिगवाडात (ता. खानापूर) येथे येत्या २८ नोव्हेंबर …
Read More »यरनाळ येथे ग्रंथालय सप्ताह दिन साजरा
निपाणी (वार्ता) : यरनाळ येथे ग्रामपंचायत डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्र यरनाळ यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये कन्नड माध्यम व मराठी माध्यमातील सहावी व सातवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार …
Read More »राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले विधान मागे घ्यावे
माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणी निषेध निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचे निपाणी सीमाभागात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानाचा निषेध म्हणून निपाणी परिसरातील शिवप्रेमींनी बुधवारी (ता. २३) येथील बस स्थानका जवळील …
Read More »हडलगा, खैरवाड गावचा समितीला एकमुखी पाठिंबा
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी बेकवाड ग्रामपंचायतीच्या हडलगा आणि खैरवाड या गावांमध्ये पार पडला. म. ए. समितीच्या व्यापक कार्यकारिणीसाठी दोन्ही गावांमधून दोन प्रतिनिधी पाठविण्याचे ठरविले आहे. यावेळी हडलगा येथील सभेचे अध्यक्ष व्यंकोबा ओऊळकर होते. यावेळी गावातील समितीप्रेमी शंकर यळ्ळुरकर, …
Read More »जळीत ऊसाला भरपाई न मिळाल्यास आंदोलन
राजू पोवार : मानकापूर जळीत ऊस क्षेत्राला भेट निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील मळी भागातील सुमारे २५ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली. आतापर्यंत निपाणी भागातील अनेक गावात शॉर्ट सर्किटने शेकडो एकरातील उसाचे नुकसान झाले आहे. पण आज पर्यंत हेस्कॉमतर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. …
Read More »दोड्डहोसूर, निडगल, तोपिनकट्टीवासीय समितीच्या सदैव पाठीशी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अष्टप्रतिनिधी मंडळाचा दौरा दि. २१/११/२०२२ रोजी रात्री ७ वाजता दोड्डहोसूर येथे गावचे प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नारायण महादेव पाटील गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मधू परशराम पाटील, रवळू पाटील, तुकाराम पाटील, देवाप्पा पाटील, संजय पाटील, कल्लाप्पा मादार, शंकर पाटील, ईराप्पा …
Read More »सौंदलगा येथे बाजारपेठेतील रस्त्याची चाळण; रस्त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
सौंदलगा : सौंदलगा येथील बाजारपेठेतील रस्त्याची चाळण रस्त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, रस्त्यावरील खडे उखडून निघाल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवत असताना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. सौंदलगा गाव हे पंचक्रोशीतील मध्यवर्ती ठिकाणी असून या गावातूनच आडी, बेनाडी, भिवशी, जत्राट, या गावातील नागरिकांना जावे लागते. त्याबरोबरच मंगळवारी येथे मोठ्या …
Read More »महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने सौहार्दता राखली पाहिजे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
बेंगळुर : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे त्याचप्रमाणे सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते नक्की पार पडेल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, जत तालुका हा तीव्र दुष्काळग्रस्त तालुका आहे. त्यांना मी सर्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta