जम्मू : भारतीय सैन्याला ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोठे यश मिळाले आहे. 48 तासांत काश्मीरमधील सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेतून दिली. यातील एक ऑपरेशन शोपियानमधील केलर परिसरात आणि दुसरं ऑपरेशन पुलवामाच्या त्रालमध्ये पार पाडण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे आश्वासन यावेळी मेजर …
Read More »स्वतंत्र बलुचची घोषणा, पाकिस्तानचे दोन तुकडे?
नवी दिल्ली : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ‘आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही’ अशी मोठी घोषणा बलुच नेत्यांनी केली आहे. १४ मे २०२५ रोजी बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य जाहीर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘बलुचिस्तान …
Read More »मसूद अझहरला पाक सरकारकडून 14 कोटी मिळणार; पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे तयार होणार?
कराची : भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेश सिंदूर अंतर्गत मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला होता. यातील प्रत्येक व्यक्तीला पाकिस्तानी सरकार १ कोटी रूपये देणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून मसूद अझहरला ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान जागतिक दहशतवाद्याला पाकिस्तानकडून आर्थिक मदत देत दहशतवादाला पुन्हा …
Read More »रायपूर येथे दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू
रायपूर : छत्तीसगड राज्यातील रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर रविवारी रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना सदर अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावरील सारागावजवळ मिनी ट्रक आणि ट्रेलर यांच्या समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू …
Read More »भारत-पाकिस्तान युद्धविराम! दोन्ही देशांची तयारी
नवी दिल्ली : गेल्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. भारत आणि पाकिस्तानमध्ये …
Read More »पाकिस्तानच्या तोफगोळ्याच्या माऱ्यात आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू
जम्मू काश्मीर : सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिले जात असताना भारतातील अनेक नागरिकांना यामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यामध्ये राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद झाले आहेत. यासह आणखी दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानने शनिवारी …
Read More »जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्थान
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गोंधळून गेला आहे. म्हणूनच तो सतत भारतात अयशस्वी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दहशतवाद्यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून …
Read More »भारताची ड्रोन विमाने इस्लामाबाद, कराचीत पोहोचली; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हलवले
नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर आणि वेगवान ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. भारतीय सैन्याने गुरुवारी रात्री लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत आत शिरुन ड्रोन हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा या तिघांना सेफ हाऊसमध्ये हलवले आहे. काही जणांच्या मते …
Read More »पाकिस्तान भारतासोबत नडत राहिला अन् देशाचा एक तृतीयांश भाग गमावला; बलोच आर्मीने झेंडा फडकवला!
नवी दिल्ली : एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरले आहे. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवले. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. …
Read More »भारताचा लाहोर, बहावलपूरमध्ये ड्रोन हल्ला
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मूमधील अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta