Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

कॅम्प धोबीघाट परिसरात तलाव निर्मितीसाठी प्यास फौंडेशनतर्फे भूमिपूजन

  बेळगाव : पाणी समस्या सोडविण्यात अग्रेसर असलेल्या प्यास फौंडेशनने आता बेळगावच्या कॅम्प परिसरात तलाव निर्माण करण्याचे आणखी एक विधायक काम हाती घेतले आहे. बेळगावच्या कॅम्प परिसरातील धोबीघाटमध्ये 2.5 एकर जागेत भव्य तलाव निर्माण करण्यास प्यास फौंडेशन पुढे सरसावले आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड, मेत्राणी बंधू यांच्या स्नेहम टेपिंग सोल्युशन्स आणि …

Read More »

दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ थाटात

  बेळगाव : सध्याच्या जगात परवलीचा मंत्र बनलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांनी संघटित व्हावे असे आवाहन विचार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा कार्यक्रम नुकताच हॉटेल संकमच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या उपस्थित होत्या त्यांनी रोपाला …

Read More »

मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचे थाटात उद्घाटन!

  बेळगाव : मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी सादर केलेल्या सुमधुर अशा ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करून श्रीफळ महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्योती कॉलेजचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटक सरकार विरोधात युवा समितीच्या वतीने पत्र

  बेळगाव : कर्नाटक सरकारने कन्नड अभिवृद्धी समग्र कायदा विधानसभेत आणून सीमाभागात ६० टक्के कन्नड भाषा सक्ती राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे. याचा फटका सीमाभागातील मराठी भाषिक उद्योजक, व्यापारी, कारखानदार यांना बसत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून सीमावासियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने गृहमंत्री अमित …

Read More »

शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्यास आंदोलन

  रयत संघटनेचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक निपाणी (वार्ता) : राज्यातील सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम दिलेली नाही. आता मार्च एंडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. ही वसुली तात्काळ न थांबवल्यास रयत संघटनेतर्फे बँकांच्या समोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ. राजकुंवर पावले यांचा येळ्ळूर साहित्य संघाच्यावतीने सत्कार

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपाच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने कार्याध्यक्ष प्रा. …

Read More »

बेळगाव जाएंट्स परिवारच्यावतीने महिला दिन पुरस्कार जाहीर

  बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही बेळगावच्या जाएंटस ग्रुप ऑफ परिवार बेळगाव यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावर्षीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, षुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला शहापूर भारतनगर लक्ष्मी रोड येथील महागणपती …

Read More »

मराठीचे खरे मारेकरी कोण?

  (२) बेळगाव : सीमाभागात आता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा राजकीय पाडाव करून आसुरी आनंद मिळविणाऱ्या कर्नाटक सरकारने आता सीमाभागात पुन्हा एकदा कन्नडसक्तीचा वरवंटा फिरवला आहे. १९८६ साली ज्या अन्यायकारक नियमांची सुरुवात झाली त्याचा कळस गाठण्याचे काम सध्या सुरू असल्याची प्रचिती सीमाभागातील मराठी जनतेला येत आहे. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सीमाभागावर दावा करू नये; माहिती हक्कद्वारे उघड

  बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या जमिनीवर दावा करू नये, तसेच या भागातील नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट माहिती गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देण्यात आली होती, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून मागविण्यात आलेल्या …

Read More »