कोल्हापूर : सोशल मीडियावर पोस्ट करीत भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज पुलाची शिरोली (तालुका हातकणंगले) येथे आज घडला. सानिका नानासाहेब निकम (वय १६) आणि अरबाज शब्बीर पकाले (वय १८, रेणुका नगर शिरोली पुलाची) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. …
Read More »डॉ. दाभोलकर हत्येचा तपास भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच जबाबदार!
श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सुरूवातीपासूनच पूर्वग्रहदूषित पणा ठेऊन एकांगी आणि राजकीय विचारांनी केला गेला. अध्यात्माचा प्रसार आणि सामाजिक कार्य करणार्या सनातन संस्थेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला गेला. दाभोळकरांचा खून सनातनच्या साधकांनी केला आहे’, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने …
Read More »कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के …
Read More »कोल्हापुरात मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ!
अजित पवारांसमोरच योगेश केदार आणि कार्यकर्त्यांचा राडा कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं समजलं. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात …
Read More »शिरढोण येथे गोठ्याला लागलेल्या आगीत ४ जनावरांचा होरपळून मृत्यू
कोल्हापूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील माळभागावरील जनावरांच्या गोट्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दर्शन कल्लाप्पा मोरडे व उदय कल्लाप्पा मोरडे या शेतकऱ्यांची २ दुभती जनावरांसह ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात सुमारे दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. येथील माळभागावर मोरडे यांचा राहत्या …
Read More »दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यास कागल तालुक्यातून जोरदार विरोध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक बोलावणार कोल्हापूर : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या दुधगंगा नदीतून सुळकूड पाणी योजनेवरून राजकीय घमासान सुरु आहे. कागल तालुक्यातून राजकारण्यांसह शेतकऱ्यांमधून या योजनेला प्रचंड विरोध केला आहे. दुसरीकडे, इचलकरंजीमधील राजकारणी सुद्धा आता एकत्र झाले आहेत. त्यामुळे चांगलाच पेच निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर …
Read More »गारगोटी-पाटगाव मार्गावर कार ओढ्यात कोसळून २ तरुण ठार
गारगोटी : गारगोटी – पाटगाव राज्य मार्गावर भरधाव चारचाकी गाडी अनफ खुर्द -दासेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरून कोसळून दोन तरूण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.28) सकाळी घडली. आदिल कासम शेख (वय- 19), जहीर जावेद शेख (वय-19) अशी मृतांची नावे असून साहिल मुबारक शेख (वय- …
Read More »आत्महत्येसाठी वारणा नदीत उडी, मात्र झाडावर 12 तास अडकला, रेस्क्यू केल्यावर पठ्ठ्या म्हणतो, पाणी बघत होतो
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. वारणा नदीच्या अडकलेल्या एका व्यक्तीची कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थपनाच्या पथकाने सुखरुप सुटका केली आहे. हा इसम जवळपास 12 ते 13 तास झाडावर अडकून होता. जयवंत खामकर असं या इसमाचं नाव आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या इसमाने वारणा नदीत उडी …
Read More »पंचगंगेने धोका पातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी स्थलांतर करावे : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन
• पूरबाधित क्षेत्रासह, संभाव्य पूरबाधित भागात साधला नागरिकांशी संवाद • जिल्हा प्रशासनाला निवाऱ्यासह, जनवारांची तातडीने सोय करण्याचे निर्देश • पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगेतील पाण्याचा विसर्ग ७० हजार क्युसेकवर जाणार कोल्हापूर : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 90 टक्के, कासारी व कुंभी धरण 80 टक्के भरले आहे. सद्या पंचगंगेत 60 …
Read More »पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल; पूरबाधित गावांसह क्षेत्रांमध्ये स्थलांतर सुरु
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने आज (24 जुलै) पहाटेच्या सुमारास इशारा पातळी गाठली. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर आज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta