कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर कोल्हापूर (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा जपणार्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन जयपूर सिटीच्या धर्तीवर कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे …
Read More »शासन सहभागातून शाही दसरा महोत्सव देशविदेशात पोहचवूया : पालकमंत्री दिपक केसरकर
कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघराण्याच्या मान्यतेने शासन सहभागाबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य दिव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहचवूया, असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले. दसरा महोत्सवाबाबत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्या : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
कोल्हापूर (जिमाका) : मध्यवर्ती एस.टी. बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्यावी. यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामाचा आढावा बैठकीत ते बोलत …
Read More »गोकुळकडून यंदा दूध उत्पादकांची दिवाळी जोरात, 100 कोटींच्यावर फरक देण्याची घोषणा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी गोकुळ दूध उत्पादकांना फरक देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी दणक्यात होणा आहे. यंदा दूध उत्पादकांना 102 कोटी 83 लाखाचा फरक दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम …
Read More »चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा बापाने केला खून
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या कागलमध्ये चारित्र्यांच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. कागल येथील या तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. गायत्री प्रकाश माळी (वय 30), कृष्णात माळी …
Read More »पीएफआयचा हस्तक मौला मुल्लाविषयी महत्वाची माहिती समोर; कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
कोल्हापूर : राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या दोन दिवसांत देशभरातील 15 राज्यांमधील 93 ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर छापेमारी केली. यामध्ये महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश असून त्यामधील एक कोल्हापूर शहरातील आहे. मौला मुल्ला (वय 38, सिरत मोहल्ला, सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. त्याला नाशिक येथील न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस …
Read More »‘लव जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको!
जे हिंदु धर्मातील रूढी, परंपरा आणि देवीदेवता यांना मानत नाहीत, उलट आमच्या देवीदेवतांना घृणास्पद नजरेने पाहतात. त्यांचे मौलाना नवरात्रीत मुसलमानांना प्रवेश हवा, याच्या बाता करतात. नवरात्रीत गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको; कारण नवरात्रीत गरबा उत्सवात हिंदु मुलींना फूस लावून ‘लव जिहाद’च्या अनेक घटना भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर घडल्या …
Read More »तेलंगणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन!
कोल्हापूर – तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्याप्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयाने जामीन दिला होता; मात्र जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगणातील के.सी.आर. सरकारने त्यांना जुन्या प्रकरणात जाणीवपूर्वक अटक करून त्रास देण्याचा प्रकार चालवला आहे. एकूणच तेलंगणा सरकारची कृती ही पक्षपाती तथा संविधानविरोधी आहे. त्यामुळे …
Read More »स्वच्छतेची शपथ घेवून ’स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ
कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात ’स्वच्छता ही सेवा’ अभियान दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ’स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन …
Read More »पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग
कोल्हापूर : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सलग कोसळणाऱ्या पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिलाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 31 फुट 2 इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta