Tuesday , March 3 2026
Breaking News

कोल्हापूर

गडहिंग्लजमधील जवानाचे जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती निधन

हलकर्णी : जम्मू-काश्मीरमधील ग्लेशियर-सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येत आणण्यात …

Read More »

राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरूवारी मध्यरात्री छातीत सौम्य वेदना होऊ लागल्याने त्यांना तत्काळ डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी केली असता एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा …

Read More »

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा! : किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर : कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर लहानपणीच रोवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतून आरंभलेले हे मानसिक आणि बौद्धीक स्तरावरील धर्मांतराचा अंत पुढे जाऊन धार्मिक दृष्टीने संपूर्ण कुटुंब धर्मांतरीत होण्यात होतो. बायबल शिकण्याची इच्छा नसणार्‍या विद्यार्थ्यांना …

Read More »

विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या …

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा सर्वांनी आचरणात आणावी! : पू. शिवनारायण सेन

गेल्या 800 वर्षांपासून मौलवी, मिशनरी तथा मार्क्सवादी यांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. देशात 100 कोटींहून अधिक हिंदू असून सुद्धा या देशात हिंदूंच्या विरोधात लपून छपून कायदे केले गेले. अशा काळात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ’भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे’ असा संकल्प सर्वांसमोर मांडला. तेव्हा आम्हाला …

Read More »

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले कोल्हापूर (जि.मा.का.) : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी …

Read More »

छत्रपती संभाजीराजे यांचे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि घडामोडींना वेग आला. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच जण सहजपणे निवडून येतील. खरी चुरस ही सहाव्या जागेसाठीच आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या एक दिवस आधी …

Read More »

शाहुवाडी येथे अनैतिक संबंधातून गुप्तांग सुरीने कापून पत्नीकडून पतीची हत्या

सरुड : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन पत्नीने मद्यपी पतीचे जांभा दगडावर डोके आपटून, सुरीने गुप्तांग कापून आणि गळा आवळून अत्यंत निर्घृणपणे खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी शाहुवाडीतील तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे घडली. प्रकाश पांडुरंग कांबळे (वय 52, रा. लोळाणे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे मृत …

Read More »

संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना

पुणे : मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं छत्रपती संभाजी …

Read More »

पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करण्याबाबत नियोजन करावे

विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सूचना कोल्हापूर (जिमाका) : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील याचा विचार होऊन यासाठी नियोजन करावे, …

Read More »