कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव पंचगंगा नदी 29 फुटांवरून वाहत आहे. …
Read More »श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा : पालकमंत्री हसन मुश्रीफ
श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरणाच्या 1816 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी; शासनाकडे होणार सादर कोल्हापूर (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयी सुविधांचा विचार करा. या परिसरातील 23 गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून …
Read More »शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे : पन्नालाल सुराणा
यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदान कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक …
Read More »उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार
कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असलेल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय रविवारी हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी …
Read More »साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण” या कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२४ जाहीर
ठाणे : ठाणे शहरातील नव्या दमाचे व सतत वास्तववादी विषयावर रोखठोक व परखडपणे आपल्या लेखणीतून लेखन करणारे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या ” प्रेयसी एक आठवण..” सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला नामवंत जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउदेशीय संस्था महागाव, जि.कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकाच्या उत्कृष्ट साहित्य …
Read More »कोल्हापूर शहरातील रस्ते, वाहतूक आणि नालेसफाईची कामे गतीने करा
राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना कोल्हापूर (जिमाका): नियोजन विभागाकडून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी देण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या निधीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतला. यावेळी त्यांनी शहरातील रस्ते, वाहतूक, नालेसफाई, प्रॉपर्टी कार्ड वितरण आदी कामांबाबत गतीने …
Read More »मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापूरातून पाठिंबा
आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेण्याचा निर्धार कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज (10 जून) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून …
Read More »7 जणांना चिरडणारी “ती” कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंची
कोल्हापूर : कोल्हापूरातील सायबर चौकामध्ये 7 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये वसंत चव्हाण यांचा देखील मृत्यू झाला आहे. माजी कुलगुरूंची तब्येत बरी नसताना देखील ते कार चालवत …
Read More »कोल्हापूरात मतमोजणीची रंगीत तालीम, प्रशिक्षण यशस्वी, निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा
कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे रंगीत तालीम आणि प्रशिक्षण …
Read More »कोल्हापूरच्या सायबर चौकात भरधाव कारने दुचाकींना उडवले; तिघांचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात झालेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारने चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळं धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या त्यावरील लोकही ‘कॅरम बोर्ड’ फोडल्याप्रमाणं उडाली. या भीषण अपघातात …
Read More »