मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढली आहे. संजय राऊत यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत मागील 50 दिवसांपासून तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर …
Read More »शिनोळी बु. ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी व भ्रष्टच आहे हे सिद्ध करू : शिनोळी ग्रामस्थ!
शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी बु. ता. चंदगड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा, असे निवेदन ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असता सरपंच नितीन पाटील यांनी चौकशीला सामोरे जावू असे सांगत आपण चाळीस वर्षानंतर खूप परिवर्तन केले आहे. अशी फुशारकी मारली आहे. हिम्मत असेल तर सरपंचानी आमच्या प्रश्नाची उत्तरे पेपरमध्ये जाहीर …
Read More »काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, उद्या अंत्यसंस्कार
मुंबई : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. आज (17 सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी (12 सप्टेंबर) उपचारांसाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे धुळे, …
Read More »स्वच्छतेची शपथ घेवून ’स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ
कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात ’स्वच्छता ही सेवा’ अभियान दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ’स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन …
Read More »‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदी घाला; हिंदू देवतांची टिंगल सहन करणार नाही! – हिंदु जनजागृती समितीची चेतावनी
अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हिंदु धर्मातील मृत्यूनंतर प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब करणार्या ‘चित्रगुप्त’ देवता आणि मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारी ‘यमदेवता’ यांना आधुनिक स्वरूपात दाखवले आहे. त्यांच्या तोंडी फालतू विनोद दिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु …
Read More »पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग
कोल्हापूर : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सलग कोसळणाऱ्या पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिलाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 31 फुट 2 इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका …
Read More »जीवनात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धीमत्ता आवश्यक : पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी
जागृती प्रशालेत गुणवंतांचा सत्कार संपन्न तेऊरवाडी (एस.के. पाटील) : जागृती प्रशाशाला (गडहिंग्लज) येथे एस.एस.सी. मार्च 2022 परीक्षेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरचे अधीक्षक डॉ. दिनेश बारी तर डॉ. राजश्री नागेश पट्टणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष …
Read More »अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या वर्धापन दिनाचे छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते उद्घाटन
पटना : बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते झाले. कुर्मी क्षत्रिय समाजाचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेकरांचे सहकारी त्यागमुर्ती आर. एल. चंदापुरी यांनी बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी 75 वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन केली होती. त्यांचे यथोचित स्मारक पटना येथे उभारले …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असल्याने अगोदरच भरलेल्या धरणांमधून विसर्ग सुरु झाला आहे. गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. उघडलेल्या तीन स्वयंचलित दरवाज्यातून 4 हजार 284 क्युसेकने, तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. …
Read More »एकरकमी एफआरपीचा निर्णय घ्या, अन्यथा…. : राजू शेट्टींचा इशारा
15 ऑक्टोबरला स्वाभिमानीची ऊस परिषद कोल्हापूर : येत्या 15 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद होणार आहे. ही परिषद जयसिंगपूरमधील विक्रमसिंह क्रीडांगण मैदानावर होणार आहे. याबाबतची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केली आहे. यावेळची ऊस परिषद ही वेगळी असणार आहे. जोपर्यंत एकरकमी एफआरपीचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta