पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि …
Read More »कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू
कल्याण : चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मंगलराघोनगर परिसरात घडली आहे. सप्तशृंगी असं या इमारतीचे नाव आहे. या भीषण घटनेत ढिगार्याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात तीन महिलासह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकलेले असल्याची …
Read More »माजी विद्यार्थ्यांची 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा….
2000 – 2001 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा चंदगड : पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. शाळेची ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाका वरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील श्री नागनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे. नागरदळे तालुका चंदगड येथील श्री …
Read More »छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
मुंबई ,: राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी पार पडला. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या …
Read More »अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, जगबुडी नदीत कार कोसळून 5 मृत्यूमुखी
मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी – मुंबई …
Read More »अलमट्टी धरणाच्या उंची विरोधाबाबत जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत २१ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी ३.०० वा. बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी …
Read More »मंदिराच्या संवर्धनासह भाविकांच्या सोयीची कामे प्राधान्याने करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
जिल्हाधिकारी कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजबाबतचा आढावा कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व श्री क्षेत्र केदारेश्वर जोतिबा या दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्यसह संपूर्ण देशातील भाविकांचा आणि कोल्हापूर वासियांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील सर्व यंत्रणेचे तसेच …
Read More »राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण…
सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पूजन करण्यात आले.. त्यानंतर शिवआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे थेट संकेत…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असे शरद पवारांनी स्पष्ट केले. …
Read More »‘मुक्तायन’ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; नीलिमा फाटक, नवनाथ मुळवी, हिरामण सोनवणे ठरले सर्वोत्कृष्ट
पुणे : शब्दरजनी साहित्य समूह, पुणे महाराष्ट्र आयोजित ‘मुक्तायन’ राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. विविध भागांतील कवींच्या सहभागातून निवड झालेल्या काही निवडक काव्य रचनांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट कवी म्हणून नीलिमा फाटक (निगडी, पुणे), नवनाथ रामकृष्ण मुळवी (फोंडा, गोवा) व हिरामण सोनवणे (धुळे) यांची निवड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta