Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

राज्य अक्षरदासोह समितीतर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

  बेळगाव (वार्ता) : अक्षरदासोह योजना सुरू झाल्यापासून मुलांची शैक्षणिक सुधारणा, बालकांची गैरहजेरी रोखणे, कुपोषण रोखणे, १ लाख १७ हजार महिलांनी गरम अन्न शिजवून ५८ लाख ३९ हजार गरीब विद्यार्थ्यांना दूध दिले आहे. शिक्षण विभागाच्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये हे काम सुरू असून योजनेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निधी पगारवाढ यासह विविध …

Read More »

समाजसेवक निगाप्पांना भेकणे यांचा वसा पुढे घेऊन जाणे गरजेचे : माजी नगरसेवक अनिल पाटील

  विविध सामाजिक संस्थांच्यातर्फे मार्कंडेय साखर कारखान्याचे नूतन संचालक व कार्यकर्त्यांचा सत्कार बेळगांव : आजचा तरुण हा राष्ट्राचा कणा आहे. तरुणांनी व्यसनापासून दुर राहून निरोगी राहिले पाहिजे व राष्ट्राचा कणा मजबूत ठेवला पाहिजे. समाजसेवा करणारे योद्धा ग्रूप प्रत्येक गावात घरोघरी निर्माण व्हायला हवेत; थोर समासुधारकांचा वसा जपण्यासाठी तरुण पिढीने आज …

Read More »

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया भक्कम केल्यास विकासाला बळ मिळते

  तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार बेळगाव : जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. नव्हे नव्हे मानवी जीवनाची शिक्षण ही मूलभूत गरज आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण प्रत्येक टप्प्यावर शिकत असतो म्हणून आपण सर्वानी शिक्षणाचे पावित्र्य जपायला हवे. शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचे साधन होय …

Read More »