Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, रस्ते गेले वाहून

  खानापूर : खानापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर कुसमळी जवळील मलप्रभा नदीच्या प्रवाहात बैल वाहुन गेल्याची घटना घडली आहे. खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या आठ दिवसापासून पावसाची मुसळधार हजेरी सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यानी पाण्याची …

Read More »

कुसमळीनजीक मलप्रभा नदीच्या पात्रातून बैल गेला वाहून!

  खानापूर : सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कणकुंबी, जांबोटी भागातील मलप्रभा नदी नदीपात्र ओसंडून वाहत आहे. मलप्रभा नदीला पूर आला आहे. या भागात भात रोप लागवडीसाठी लगबग सुरू असतानाच हब्बनहट्टी (ता. खानापूर) संतोष घाडी हे आपल्या …

Read More »

लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या : उत्तम पाटील

  ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : आपण ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो त्या जनतेची समस्या सोडवणे हे सर्व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे समजून सर्वांनी शाश्वत विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधाना प्राधान्य देण्याबरोबरच लोकाभिमुख कामांनाही प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, तरच आपण लोकप्रतिनिधी बनून जनतेचा …

Read More »