Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शिवसेनेत दोन गट पाडणे, हे भाजपचेच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली

  मुंबई : शिवसेनेत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणालाही कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर दोन गट तयार झाले. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्यासह 40 ते 50 आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. भाजप आणि …

Read More »

सीमाभागातील साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

  “बेळगाव कुणाच्या बापाच.., माझा बाप उद्धवस्त गिरणी कामगार.., जागर वेश्याचा…, बागलकोटची सुगंधा…, प्रेयसी एक आठवण…, लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती….” या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक श्री. अर्जुन विष्णू जाधव यांना शुक्रवार दि. ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मानाचा “साहित्य गौरव पुरस्कार..” हा देऊन सन्मानित ठाणे येथे करण्यात आले आहे. ठाणे …

Read More »

सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान

  बेळगाव : छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र व ‘ऑपरेशन मदत’ यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेल्या सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानांअंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून स्वयंसेवक आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, सिंधुदुर्ग येथून …

Read More »