Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विराट मोर्चाने मराठी माणसाची शक्ती दाखवून देण्याचा तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीमुळेच सीमाभागात मराठी भाषा टिकून आहे. आता आपले हक्क डावलणार्‍या कर्नाटकी प्रशासन आणि सरकारला जाब विचारण्याची वेळ आली. 27 जूनच्या विराट मोर्चाची जनजागृती झाली असली तरी, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात मोर्चाची जागृती करावी आणि विराट मोर्चात मराठी माणसांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

तिवोली येथे घुमला “एक सीमावासी लाख सीमावासीचा” नारा

खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तिवोली या गावी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पत्रके वाटण्यात आली. यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक व सीमा सत्याग्रही गोपाळ हेब्बाळकर गुरुजी यांनी सीमावासीयांवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचून या मोर्चामध्ये तिओली गावातील …

Read More »

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यातच राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदारांसोबत दिल्ली पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचा आणि अग्निपथ योजनेचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या शिष्टमंडळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस …

Read More »